शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

भुयारी रस्त्यास कालव्याचे स्वरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 21:53 IST

ेग्रामस्थांचे अतोनात हाल : महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून समस्या अद्याप कायम

सोनगीर : मुंबई - आग्रा महामार्गााचे चौपदरीकरण झाले त्यावेळी येथील बसथांबा परिसरात व बालाजी नगर जवळ नागरिकांसाठी भुयारी मार्ग बनविण्यात आले. मात्र सुरवातीपासून प्रत्येक पावसाळ्यात या दोन्ही मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना समोर जावे लागत आहे.चौपदरीकर महामार्ग सुरू झाला तेव्हा पासून प्रत्येक पावसाळ्यात नागरिक अडचण सहन करीत आहे. यासाठी अधून मधून आंदोलन, उपोषण केली, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली. मात्र यावर फक्त तात्पुरता कामे झालीत. मात्र दरवर्षी पावसाळा आला की समस्या कायम असते. यामुळे या समस्येने नागरिक हैराण होत असतात.येथील गावाच्या पूर्व भागात राहत असलेल्या नागरिक व शेतकऱ्यांसाठी भुयारी मार्ग बनविण्यात आले. यासाठी बालाजी नगरजवळ असलेल्या मार्गासाठी तर बालाजी नगर, लक्ष्मीनगर पार्वती नगरच्या राहवश्यांनी मार्ग तयार करण्यासाठी मोठा संघर्ष केला. मात्र सध्या या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती धुळे - शिरपूर बसथांबा परिसरात असलेल्या भुयारी मार्गाची आहे. या ठिकाणी देखील मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असते. या मुळे प्रवाशी व नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत असतो. दरम्यान दोन्ही भुयारी मार्गामध्ये पाणी साचत असल्यामुळे पाण्यातून जीव मुठीत ठेऊन मार्ग काढावा लागतो.या संदर्भात वेळोवेळी कंपनीच्या अधिकाºयांना ही अडचण लक्षात आणुन दिली जाते. मात्र या ठिकाणी तात्पुरते काम करून वेळ काढुन नेली जाते. यासाठी मार्गात पाणी सचणारच नाही असे काही ठोस काम केले जावे, अशी मागणी नागरिक करू लागलेत.

टॅग्स :Dhuleधुळे