शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 16:48 IST

वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत मागणी

ठळक मुद्देबैठकीत राज्यातील १३०० शाळा बंद करण्याचा निषेधविद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न दिल्यास आंदोलनाचा इशाराराज्यातील जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विद्यार्थी हाच देशाचा खरा आत्मा असतो.विद्यार्थ्यांची अंगभूत क्षमतांचा विकास करणे हेच विद्यापीठांचे महत्वाचे काम आहे. असे सांगताना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष  प्रा.सुदर्शन तारख यांनी आज केली.वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेची राज्यस्तरीय बैठक धुळ्यात मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झाली. त्यावेळी प्रा.तारख बोलत होते.या बैठकीला राज्यातील ३६ जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत ओबीसी, अनुसूचित जमात, अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाने त्वरीत द्यावी अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. तसेच जळगाव येथे राज्यस्तरीय वीर भगतसिंग विचार साहित्य संमेलन घेण्याची घोषणा केली.शासनाने राज्यातील १३००  शाळा बंद केल्या. तसेच कंपनीला शाळा चालविण्याची परवानगी दिली त्याचा निषेध करण्यात आला.उदघाटन समारंभाला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, संत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोहर पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुरेखा नांद्रे, सुलभा कुंवर ,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सचिव प्रकाशटेमगार, राज्यउपाध्यक्ष जयश्री रणदिवे,श्रद्धा बारुळकर, विभागीय अध्यक्ष तेजस पाटील, प्रवक्ते पंकज रणदिवे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन पंकज पाटील व आभार पंकज रणदिवे यांनी मानले.