शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

अमरावती मध्यम प्रकल्पात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:34 IST

अद्याप ४८ टक्केच जलसाठा

मालपूर : अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरणलोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्याला वरदान ठरणारा, मागीलवर्षी तालुक्यातील पश्चिम भागाची तहान भागविणाऱ्या मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात यावर्षी अद्याप पाणीसाठा झालेला नाही. या प्रकल्पात मागीलवर्षीच्या साठ्यातील ४८ टक्के जलसाठाच शिल्लक असून यावर्षी प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होईल की नाही, याची चिंता भेडसावत आहे.मागीलवर्षी हा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होऊन दुसऱ्यांदा भरला. जलसाठा जास्त झाल्याने वेळोवेळी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणी सोडावे लागले. मात्र, यावर्षी पावसाळा सुरू होऊन सुमारे दोन महिने पुर्ण होत आले तरी प्रकल्पात एक थेंब पाणी आले नसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.मागीलवर्षी २२ जुलैैच्या मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली तर देवदिवाळीपर्यंत या पावसाने उसंत घेतली नाही. संपूर्ण शेतशिवारात जिकडे पाहावे तिकडे पाणी दिसून येत होते. परिणामी रब्बी हंगाम देखील खुप मोठ्या क्षेत्रफळावर दिसून आला. उन्हाळ्यात जंगल हिरवेगार दृष्टीस पडत होते. यामुळे पावसाळ्यात पुन्हा जंगल हिरवेगार होऊन पशुधनाला मुबलक प्रमाणात चारा होण्यास वेळ लागणार नाही. अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा फोल ठरल्या असून १५ जूनपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे येथील रानावनातील चारा सुकून गेला असून पिके कोमेजून गेली आहेत. हा प्रकल्प भरल्यानंतर मालपूरसह परिसरातील सर्वच खेड्यांची तसेच नजीकच्या दोंडाईचा शहराची देखील तहान भागते. यामुळे हा प्रकल्प शिंदखेडा तालुक्याला वरदान ठरणारा आहे. मात्र, १३ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर येथे मागीलवर्षी पाणी पहायला मिळाले.