शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती मध्यम प्रकल्पात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 12:34 IST

अद्याप ४८ टक्केच जलसाठा

मालपूर : अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरणलोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्याला वरदान ठरणारा, मागीलवर्षी तालुक्यातील पश्चिम भागाची तहान भागविणाऱ्या मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पात यावर्षी अद्याप पाणीसाठा झालेला नाही. या प्रकल्पात मागीलवर्षीच्या साठ्यातील ४८ टक्के जलसाठाच शिल्लक असून यावर्षी प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होईल की नाही, याची चिंता भेडसावत आहे.मागीलवर्षी हा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ होऊन दुसऱ्यांदा भरला. जलसाठा जास्त झाल्याने वेळोवेळी धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने पाणी सोडावे लागले. मात्र, यावर्षी पावसाळा सुरू होऊन सुमारे दोन महिने पुर्ण होत आले तरी प्रकल्पात एक थेंब पाणी आले नसल्यामुळे येथील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.मागीलवर्षी २२ जुलैैच्या मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली तर देवदिवाळीपर्यंत या पावसाने उसंत घेतली नाही. संपूर्ण शेतशिवारात जिकडे पाहावे तिकडे पाणी दिसून येत होते. परिणामी रब्बी हंगाम देखील खुप मोठ्या क्षेत्रफळावर दिसून आला. उन्हाळ्यात जंगल हिरवेगार दृष्टीस पडत होते. यामुळे पावसाळ्यात पुन्हा जंगल हिरवेगार होऊन पशुधनाला मुबलक प्रमाणात चारा होण्यास वेळ लागणार नाही. अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षा फोल ठरल्या असून १५ जूनपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे येथील रानावनातील चारा सुकून गेला असून पिके कोमेजून गेली आहेत. हा प्रकल्प भरल्यानंतर मालपूरसह परिसरातील सर्वच खेड्यांची तसेच नजीकच्या दोंडाईचा शहराची देखील तहान भागते. यामुळे हा प्रकल्प शिंदखेडा तालुक्याला वरदान ठरणारा आहे. मात्र, १३ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर येथे मागीलवर्षी पाणी पहायला मिळाले.