शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अक्कलपाडातून पांझरा काठावरील गावांसाठी पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 11:33 IST

ग्रामस्थांनी तातडीने मोटारी नदीकाठावरुन काढून घ्या

धुळे : तालुक्यातील पांझरा नदी काठावरील गावांसाठी अक्कलपाडा धरणातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यासाठी गावाकाठावरील बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने आपल्या मोटारी नदीकाठावरुन काढून घ्याव्यात. अन्यथा नंतर आढळल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सोमवारी दिले आहे.दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे नदी काठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांच्या मागणीनुसार अखेर अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.धरणाच्या पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याआधी जिल्हाधिकारी यांनी सोमवारी काठावरील ग्रामस्थांना जाहीर आवाहन वजा इशारा दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, पाझंरा नदी काठावरील गावांसाठी अक्कलपाडा धरणातून पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे.म्हणून धुळे, साक्री, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातील पाझंरा नदी काठावरील जे शेतकरी शेतीसाठी अवैधरित्या विनापरवानगीने पाणी उपसा करीत असतील त्यांनी तात्काळ मोटारी काढुन घ्याव्यात अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच नदी पात्रात पानी सोडण्यात येणार असल्याने सर्वांनी लहान मुल, तसेच पशुधनाची काळजी घ्यावी.

टॅग्स :Dhuleधुळे