शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

साक्री तालुक्यातून 66 हजार टन ऊस गाळप

By admin | Updated: February 4, 2017 00:02 IST

साक्री तालुक्यात गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे.

पिंपळनेर : साक्री तालुक्यात गेल्या हंगामात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ऊस लागवडीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. वास्तविक, तालुक्यात उत्पादित होणारा ऊस हा शेजारी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कारखान्यात पाठविला जातो. मात्र, उत्पादन घटल्यामुळे यावर्षी फक्त 66 हजार टन उसाचेच गाळप झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार मिळावा, यासाठी पांझरा कान साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. साक्री तालुक्यातील मोठय़ा प्रमाणातील ऊस हा शेजारील नाशिक जिल्ह्यातील द्वारकाधीश साखर कारखान्याला पाठविण्यात येत असतो. त्या उद्देशाने एका एकरात 80 टन उसाचे उत्पादन घेणा:या शेतक:याला यावर्षी केवळ 40 टन उसाचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे  50 टक्के उसाच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतक:यांचे उत्पन्न घटले  पिंपळनेर, दहिवेल, कासारे, साक्री या ऊस उत्पादक मंडळामध्ये यंदा वर्षी मोठय़ा प्रमाणात दुष्काळ असल्याने त्याचा शेतक:यांना मोठा फटका बसला आहे. पाणी टंचाईमुळे अपेक्षित असलेले उत्पादन  न मिळाल्याने शेतक:यांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. 25 टक्के उसाचा पुरवठासाक्री तालुक्यात उत्पादित होणारा 25 टक्के ऊस दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील ऊस कारखान्यांना पाठविला जातो. गेल्यावर्षी द्वारकाधीश साखर कारखान्याचे 4 लाख 86 हजार टन ऐवढा ऊस गाळप करण्यात आला होता. पण यंदा दुष्काळाचा फटका बसल्यामुळे या कारखान्याचे ऊस गाळप 2 लाख 58 हजार टन एवढेच झाले आहे. रब्बी हंगामात शेतक:यांचा ऊस लागवडीवर भर गेल्या 3 वर्षापासून अवकाळी पावसामुळे शेतक:यांच्या हाताशी आलेले पीक वाया जात आहे. मात्र, यंदाच्या हंगामाच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे पिंपळनेरसह परिसरातील धरणांमध्ये ब:यापैकी पाणीसाठा शिल्लक आहे. या सर्व धरणातील पाणी  पाटचा:यातून सोडण्यात आल्यामुळे रब्बी हंगामात शेतक:यांनी पुन्हा ऊस लागवडीवर भर दिल्याचे चित्र दिसून येत आहे.  गेल्या तीन वर्षापासून सतत दुष्काळ, गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला. हे सावरण्यासाठी यंदा उस लागवड केली आहे. तालुक्यात मोठय़ा प्रमाणात ऊस असल्याने तो नाशिक जिल्ह्यात निर्यात होतो. तालुक्यातील पांझरा कान साखर कारखाना सुरू व्हावा, ही शेतक:यांची ब:याच वर्षापासूनची मागणी आहे. साखर कारखाना सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींना लक्ष देण्याची गरज आहे.     - भूषण बोरसे, शेतकरी, देशशिरवाडे