शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

२८३ मेंढपाळांची भरपाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 22:55 IST

अतीवृष्टी : चार हजार मेंढ्या दगावल्या, तहसिलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गेल्या पावसाळ्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे धुळे तालुक्यातील नवे आणि जुने भदाणे गावांमध्ये तीन ते चार हजार मेंढ्या दगावल्या होत्या़ त्यात २८३ मेंढपाळांचे नुकसान झाले़नुसान भरपाई मिळावी यासाठी मेंढपाळांनी शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदारांची भेट घेवून निवेदन दिले़ निवेदनात म्हटले आहे की, अतीवृष्टीमध्ये मेंढ्या दगावल्याच्या वेळोवेळी घटना घडल्या़ प्रशासनाने पंचनामे केले़ परंतु पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन केले नाही़ प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत़ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका सामान्य मेंढपाळांना सहन करावा लागत आहे़ हा प्रश्न शिवसेनेने हाती घेतला असून मेंढपाळांवरील अन्याय दूर करुन मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली आहे़ निवेदनावर धनराज पाटील, सुदर्शन पाटील, विलास चौधरी, युवराज खताळ, बापू माळचे, केशव गांगुर्डे, भिमराव गोयकर, गंगाराम मारनर, धनराज सरगर, शालीक गोयकर, गोकुळ खताळ, कृष्णा खताळ, बकाराम मारनर, रामा गोयकर, धनराज कारंडे, बोगु श्रीराम, कैलास खताळ, जिभाऊ खैरनार, बारकु मारनर, भिमा सरग, नारायण मारनर आदींच्या सह्या आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे