शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

धुळे जिल्ह्यातील खरिपाच्या १३ पिकांना विम्याचे ‘कवच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:32 IST

कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक

ठळक मुद्दे१३ पिकांसाठी योजना लागू२४ जुलैपर्यंत शेतकºयांना सहभागी होता येणारजिल्ह्यातील शेतकºयांना होणार फायदा

आॅनलाइन लोकमतधुळे : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम २०१९ च्या मार्गदर्शन सूचनेनुसार जिल्ह्यात विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना ही योजना बंधनकारक असून, कर्ज न घेणाºया शेतकºयांना ऐच्छिक आहे.खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, नागली, भात, तीळ सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, खरीप कांदा या पीकांसाठी ही योजना लागून झालेली असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत २४ जुलै १९ पर्यंत आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग , स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाºया नुकसानीस वैय्यक्तीक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे.पेरणीपासून काढणी पर्यंतच्या उत्पादनात येणारी घट यात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणी पूर्वी, लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित म मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रातव्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी ही योजना देय आहे.काढणीपश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास, वैय्यक्तीकस्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे.तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैय्यक्तीक स्तरावीर पंचनामे करून निश्चित केली जाणार आहे.या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत याबाबतची सूचना संबंधित बॅँक, कृषी, महसूल,विभागाला देणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांसाठी २४ जुलै १९ पर्यंत आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकºयांना गेल्यावर्षाप्रमाणेच फायदा होणार आहे.१३ पिकांसाठी योजना लागू२४ जुलैपर्यंत शेतकºयांना सहभागी होता येणारजिल्ह्यातील शेतकºयांना होणार फायदा

धुळे जिल्ह्यातील खरिपाच्या १३ पिकांना विम्याचे ‘कवच’कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारकआॅनलाइन लोकमतधुळे : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम २०१९ च्या मार्गदर्शन सूचनेनुसार जिल्ह्यात विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना ही योजना बंधनकारक असून, कर्ज न घेणाºया शेतकºयांना ऐच्छिक आहे.खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, नागली, भात, तीळ सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, खरीप कांदा या पीकांसाठी ही योजना लागून झालेली असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत २४ जुलै १९ पर्यंत आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग , स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाºया नुकसानीस वैय्यक्तीक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे.पेरणीपासून काढणी पर्यंतच्या उत्पादनात येणारी घट यात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणी पूर्वी, लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित म मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रातव्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी ही योजना देय आहे.काढणीपश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास, वैय्यक्तीकस्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे.तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैय्यक्तीक स्तरावीर पंचनामे करून निश्चित केली जाणार आहे.या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत याबाबतची सूचना संबंधित बॅँक, कृषी, महसूल,विभागाला देणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांसाठी २४ जुलै १९ पर्यंत आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकºयांना गेल्यावर्षाप्रमाणेच फायदा होणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे