शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील खरिपाच्या १३ पिकांना विम्याचे ‘कवच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:32 IST

कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक

ठळक मुद्दे१३ पिकांसाठी योजना लागू२४ जुलैपर्यंत शेतकºयांना सहभागी होता येणारजिल्ह्यातील शेतकºयांना होणार फायदा

आॅनलाइन लोकमतधुळे : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम २०१९ च्या मार्गदर्शन सूचनेनुसार जिल्ह्यात विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना ही योजना बंधनकारक असून, कर्ज न घेणाºया शेतकºयांना ऐच्छिक आहे.खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, नागली, भात, तीळ सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, खरीप कांदा या पीकांसाठी ही योजना लागून झालेली असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत २४ जुलै १९ पर्यंत आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग , स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाºया नुकसानीस वैय्यक्तीक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे.पेरणीपासून काढणी पर्यंतच्या उत्पादनात येणारी घट यात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणी पूर्वी, लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित म मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रातव्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी ही योजना देय आहे.काढणीपश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास, वैय्यक्तीकस्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे.तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैय्यक्तीक स्तरावीर पंचनामे करून निश्चित केली जाणार आहे.या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत याबाबतची सूचना संबंधित बॅँक, कृषी, महसूल,विभागाला देणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांसाठी २४ जुलै १९ पर्यंत आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकºयांना गेल्यावर्षाप्रमाणेच फायदा होणार आहे.१३ पिकांसाठी योजना लागू२४ जुलैपर्यंत शेतकºयांना सहभागी होता येणारजिल्ह्यातील शेतकºयांना होणार फायदा

धुळे जिल्ह्यातील खरिपाच्या १३ पिकांना विम्याचे ‘कवच’कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारकआॅनलाइन लोकमतधुळे : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन प्रधानमंत्री पीक विमा योजना खरिप हंगाम २०१९ च्या मार्गदर्शन सूचनेनुसार जिल्ह्यात विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. कर्ज घेणाºया शेतकºयांना ही योजना बंधनकारक असून, कर्ज न घेणाºया शेतकºयांना ऐच्छिक आहे.खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी, भुईमुग, मका, नागली, भात, तीळ सोयाबीन, तूर, मुग, उडीद, कापूस, खरीप कांदा या पीकांसाठी ही योजना लागून झालेली असून, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत २४ जुलै १९ पर्यंत आहे.नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग , स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाºया नुकसानीस वैय्यक्तीक पातळीवर विमा संरक्षण देण्यात येणार आहे.पेरणीपासून काढणी पर्यंतच्या उत्पादनात येणारी घट यात नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग, पीक पेरणी पूर्वी, लावणीपूर्वी अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे अधिसूचित म मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रातव्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी ही योजना देय आहे.काढणीपश्चात चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास, वैय्यक्तीकस्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे.तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पूर, चक्रीवादळ, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैय्यक्तीक स्तरावीर पंचनामे करून निश्चित केली जाणार आहे.या योजनेत सहभागी झालेल्या शेतकºयांनी घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत याबाबतची सूचना संबंधित बॅँक, कृषी, महसूल,विभागाला देणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांसाठी २४ जुलै १९ पर्यंत आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलेले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकºयांना गेल्यावर्षाप्रमाणेच फायदा होणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे