शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात शेतकरी अपघात विम्याचे 13 प्रकरणे प्रलंबित

By admin | Updated: April 23, 2017 18:43 IST

1 डिसेंबर 2015 ते 30 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीत 52 प्रकरणे प्राप्त झाली आहेत़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 23 - जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतक:यांसाठी फलदायी असताना 13 प्रकरणे अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आह़े दरम्यान, 1 डिसेंबर 2015 ते 30 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2016 या कालावधीत 52 प्रकरणे प्राप्त झाली आहेत़ त्यात 23 प्रकरणे मंजूर आहेत़ उर्वरीत प्रकरणांमध्ये क्षेत्रीय स्तरावर 9 प्रकरणे प्रलंबित आहेत़ 7 प्रकरणे नामंजूर झाली आहेत़ शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे ब:याच शेतक:यांचा मृत्यू ओढवतो़ काही शेतक:यांना अपंगत्व येत़े घरातील कत्र्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होवून अडचणीची परिस्थिती निर्माण होत़े अशा अपघातग्रस्त शेतक:यास अथवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता कोणतीही स्वतंत्र्य विमा योजना नसल्यामुळे शासनाने राज्यात शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना 2005-06 या वर्षापासून सुरू केलेली आह़े या योजनेचे नाव आता ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना’ असे करण्यात आलेले आह़े शेतक:यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी विमा संरक्षणासाठी काही मोजक्या स्वरुपाचे अपघात समाविष्ट केलेले आहेत़ त्यात प्रामुख्याने रस्ता अपघात, बुडून मृत्यू, विजेचा धक्का, वीज पडणे, नक्षलवादी हल्ला, उंचावरुन पडणे, सर्पदंश, खून, दंगल आणि इतर अपघातांचा यात समावेश आह़े शेतक:याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना 2 लाख भरपाई मिळू  शकत़े याशिवाय अपघातामुळे दोन डोळे निकामी होणे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी होणे यासाठी प्रत्येकी 2 लाखांची नुकसान भरपाई मिळू शकत़े याशिवाय अपघातामुळे एक डोळा निकामी होणे आणि एक अवयव निकामी होणे यासाठी प्रत्येकी 1 लाखांची नुकसान भरपाई मिळू शकत़े