शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

जिल्हा परिषदेतील ७९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:32 IST

उस्मानाबाद : शासनाचे आदेश आल्यानंतर साेमवार व मंगळवार असे दाेन दिवस पात्र कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय कारणांवरून विविध विभागातील ...

उस्मानाबाद : शासनाचे आदेश आल्यानंतर साेमवार व मंगळवार असे दाेन दिवस पात्र कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय कारणांवरून विविध विभागातील ७९ बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सामान्य प्रशासन विभागातील सर्वाधिक २६ बदल्यांचा समावेश आहे.

राज्य शासनाकडून बदल्यांना हिरवा कंदील मिळताच सामान्य प्रशासन विभागाकडून नियाेजन करण्यात आले. सीईओ राहुल गुप्ता यांच्या निर्देशानुसार साेमवार व मंगळवार हे दाेन दिवस बदली प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आले हाेते. बदली प्रक्रिया पारदर्शक वातावरणात व्हावी, म्हणून समुपदेशन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच साेमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता हे काेराेनाच्या मिटिंगमध्ये अडकून पडल्याने प्रक्रिया काही काळ विलंबाने सुरू झाली हाेती. रात्री साडेआठ वाजता संबंधित विभागाच्या बदल्या झाल्यानंतरच त्यांनी दालन साेडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे, बुधवारी निर्धारित वेळेत ही प्रक्रिया पार पडली. उपराेक्त दाेन दिवसांत जवळपास ७९ बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बांधकाम विभागातील ३, आराेग्य १४, महिला व बालकल्याण १, पशुसंवर्धन ८, कृषी १, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग १, ग्रामपंचायत विभाग १८, वित्त विभाग ३, शिक्षण विभाग ४, तर सामान्य प्रशासन विभागातील सर्वाधिक २६ बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, बदली झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असे निर्देश सीईओ गुप्ता यांनी दिले आहेत.