शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर जिल्ह्यातील ६०८ गावांत सुरू हाेणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

उस्मानाबाद : काेराेनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावीदरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का, याचा आढावा घेेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

उस्मानाबाद : काेराेनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावीदरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का, याचा आढावा घेेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हास्तरीय शिक्षण यंत्रणेला केल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडूनही काेराेनामुक्त गावांचा आढावा घेतला जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ७२१ पैकी ६०८ गावांमध्ये आजघडीला एकही व्यक्ती काेराेनाबाधित नाही. त्यामुळे शासनाचा सकारात्मक निर्णय झाल्यास काेराेनामुक्त गावांतील शाळा सुरू हाेऊ शकतात.

काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने आठवी ते बारावीदरम्यानचे वर्ग टप्प्या-टप्प्याने सुरू केले हाेते. या शाळा सुरळीत हाेत असतानाच काेराेनाची दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तीव्र स्वरूपाची असल्या कारणाने शासनाने पुन्हा शाळा बंद केल्या. मागील काही महिन्यांच्या तुलनेत काेराेना संसर्गाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे शासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काेराेनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावीदरम्यानचे वर्ग सुरू करता येऊ शकतात का, याचा आढावा घेण्याची सूचना जिल्हास्तरीय यंत्रणांना केली हाेती. त्यानुसार शिक्षण विभागही कामाला लागला आहे. गावनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आजघडीला जिल्ह्यातील ७२१ पैकी ६०८ गावे अशी आहेत, जिथे काेराेनाचा एकही रुग्ण नाही. म्हणजेच ही सर्व गावे काेराेनामुक्त आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाचा हा अहवाल सादर झाल्यानंतर शासनस्तरावर सकारात्मक निर्णय झाल्यास जिल्ह्यातील सुमारे ६०८ गावांमध्ये शाळांची घंटा पुन्हा वाजू शकते.

चाैकट...

१,४८७

जिल्ह्यातील एकूण शाळा

१,०७९

जिल्हा परिषद शाळा

२७०

अनुदानित शाळा

३९

अंशत अनुदानित

काेणत्या वर्गात किती विद्यार्थी

२५,६६५

पाचवी

२६,०३७

सहावी

२५,५४७

सातवी

२५,२२४

आठवी

७,०२१

जिल्ह्यातील एकूण गावे

६०८

सध्या काेराेनामुक्त असलेली गावे

तालुकानिहाय काेराेनामुक्त गावे

लाेहारा २९

उमरगा ९०

कळंब ७८

उस्मानाबाद ११७

तुळजापूर १०४

वाशी ३२

भूम ७२

परंडा ८६

जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये सध्या काेराेनाचा एकही रुग्ण नाही, अशा गावांचा आढावा घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या हाेत्या. त्यानुसार आपल्याकडे सहाशेपेक्षा अधिक गावे काेराेनामुक्त आहेत. ही माहिती वरिष्ठांना कळविली जाणार आहे.

- गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.