शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

विद्यार्थ्यांची घडवून आणली विज्ञानासाेबत गट्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:32 IST

उस्मानाबाद- काेराेनामुळे मागील आठ ते नऊ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. अशा महामारीच्या संकटातही जिल्हा परिषद शाळेच्या अनेक शिक्षकांनी आपल्या ...

उस्मानाबाद- काेराेनामुळे मागील आठ ते नऊ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. अशा महामारीच्या संकटातही जिल्हा परिषद शाळेच्या अनेक शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये यासाठी धडपड सुरू ठेवली. किनी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका मंजूषा स्वामी अशांपैकीच एक. शाळा बंद आहेत, म्हणून शांत न बसता त्यांनी विज्ञानासाेबत विद्यार्थ्यांची गट्टी घडवून आणली.

काेराेना महामारीमुळे इतिहासात पहिल्यांदाच शाळा बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढावली. आता विद्यार्थ्यांचे कसे हाेणार, म्हणून पालक चिंतेत हाेते. यातून मार्ग काढत शासनाने ऑनलाइन शिक्षण सुरू केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे १०० टक्के समाधान हाेत नसले तरी काहीअंशी का हाेईना नुकसान टळले आहे. यापुढे जात काही गुरुजींनी माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेत नवाेपक्रम हाती घेतले. उस्मानाबाद तालुक्यातील किनी जिल्हा परिषद शाळेवरील मंजूषा मगर यापैकीच एक आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान या विषयाबद्दल गाेडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ‘मैत्री विज्ञानाशी’ हा उपक्रम हाती घेतला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहितीपर प्रश्न पाठविले जात असे. ही माहिती वाचून संबंधित विद्यार्थी प्रश्न साेडवित असत. या माध्यमातून विद्यार्थ्यांची विज्ञानासाेबतची गट्टी अधिक घट्ट हाेण्याच मदत झाल्याचे शिक्षिका स्वामी यांनी म्हटले. यासाेबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

चाैकट...

गाेष्टींचा शनिवार...

शिक्षका स्वामी यांनी ‘मैत्री विज्ञानाशी’ यासाेबतच ‘गाेष्टींचा शनिवार’ हा उपक्रमही हाती घेतला आहे. नियमित अभ्यासक्रमासाेबतच त्यांना प्रेरणा मिळेल, अशा गाेष्टी वाचनात, तसेच ऐकण्यात याव्यात या उद्देशाने ‘गाेष्टींचा शनिवार’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. हाही उपक्रम विद्यार्यांच्या पसंतीस पडत आहे.

काेराेनाच्या काळात विद्यार्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचे माेठे आव्हान हाेते. ही बाब लक्षात घेऊनच ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. तेच ते न शिकविता त्यात नावीन्य आणले. त्यामुळे विद्यार्थ्यांत शिक्षणाची गाेडी कायम राहिली. या कामी गटशिक्षणाधिकारी राेहिणी कुंभार यांचे मार्गदर्शन माेलाचे ठरले.

-मंजूषा स्वामी, शिक्षिका, किनी.