शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वीज तोडणी थांबवा, अन्यथा आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST

तेर : ग्राहकांनी थकित वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडणी मोहीम हाती घेतली आहे. ही ...

तेर : ग्राहकांनी थकित वीज बिलाचा भरणा न केल्याने महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडणी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम ताबडतोब थांबवावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

अगोदरच मागील वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतीमालाला बाजारपेठ भाव नाही. शेतकरी, शेतमजूर, छोटा मोठा व्यावसायिक आर्थिक अडचणीत असताना महावितरण कंपनीने सध्या वीज बिलाची वसुली मोहीम हाती घेतली आहे. वास्तविक अधिवेशन काळात सरकारने वीज बिल थकीत ग्राहकांची वीज तोडणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु गेल्या एक-दोन दिवसांपासून वीज कनेक्शन तोडणे सुरू केले आहे. यामुळे शेतात पाणी असताना देखील विजेअभावी ते पिकांना देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. शिवाय, विजेअभावी छोटे-मोठे व्यवसाय बंद पडत आहेत. त्यामुळे तोडलेले कनेक्शन पूर्ववत करून ही मोहीम थांबवावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदनावर रा.स.पा उस्मानाबाद तालुकाध्यक्ष सचिन देवकते, बालाजी वगरे, धनजंय आंधळे, पवन माने, सोमनाथ धायगुडे, अभिजीत देशमाने, सुनील कानडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.