शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

पाणीप्रश्नी वाशीत शेकाप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:34 IST

वाशी : प्रभागातील पाणी, रस्त्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा नगर पंचायतीवर महिलांचा मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे ...

वाशी : प्रभागातील पाणी, रस्त्याचा प्रश्न सोडवा, अन्यथा नगर पंचायतीवर महिलांचा मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

येथील प्रभाग क्रमांक १७ सह इतर प्रभागामध्येही पाणी पुरवठा व रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अनुषंगाने शेकापचे ज्येष्ठ नेते भाई भगवानराव उंदरे यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसापासून शहरासह प्रभाग क्रमांक १७ मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. नगर पंचायतीने चार दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन केले असले तरी या भागात कधी दहा तर कधी पंधरा दिवसाआड पाणी पुरवठा होतो. यामुळे भर पावसाळ्यातही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच प्रभागातील वेस ते माळी गल्ली, उंदरे गल्ली या भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झालेली नसल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नाल्यांचेही बांधकाम रखडलेले आहे. थोड्या बहुत पावसाने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप येऊन नागरिकांचे हाल होतात. रस्त्यावरील पाणी घरात येत आहे. त्यामुळे सदरील कामे तात्काळ मार्गी लावावीत, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर प्रभागातील ३५ महिलांच्या स्वाक्षरी आहेत.