शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

भिंत काेसळून सात शेळ्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

पाथरुड : सततच्या पावसामुळे घराची भिंत काेसळून जवळपास सात शेळ्या दगावल्या, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना ...

पाथरुड : सततच्या पावसामुळे घराची भिंत काेसळून जवळपास सात शेळ्या दगावल्या, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. ही घटना ६ सप्टेंबरच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास भूम तालुक्यातील तिंत्रज येथे घडली. संबंधित कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळीपालनावर अवलंबून हाेता. त्यामुळे हे कुटुंब आर्थिक अडचणीत आले आहे.

भूम तालुक्यातील पाथरूडसह परिसरात मागील दाेन ते तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. साेमवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जाेरदार पाऊस सुरू असतानाच, तिंत्रज येथील कैलास उत्तम गिरी यांच्या घराची भिंत ढासळली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेत तीन शेळ्या व चार पिल्ले ठार झाली, तर दाेन शेळ्या व एक करडू जखमी झाले. घराच्या दाेन्ही बाजूच्या भिंती काेसळल्याने संसाराेपयाेगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, गिरी कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेळीपालनावर अवलंबून हाेता. या शेळ्याच दगावल्याने आता उदरनिर्वाह भागवायचा कसा, असा सवाल त्यांना पडला आहे.

प्रतिक्री...

शेळी पालनावरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत हाेता, परंतु घराची भिंत ढासळल्याने शेळ्या दगावल्या आहेत. आता कुटुंब चालवायचे कसे, असा प्रश्न माझ्यासमाेर आहे. प्रशासनाकडून मदत मिळावी.

- कैलास गिरी, तिंत्रजय.