शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

कालबाह्य ॲम्ब्युलन्सचा शासनाकडे प्रस्ताव पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:32 IST

जिल्हा परिषद-सीईओंनी दिले आराेग्य अधिकाऱ्यांना आदेश उस्मानाबाद : ‘कालबाह्य ॲॅम्ब्युलन्समधून रुग्ण, मातांची वाहतूक’, या मथळ्याखाली ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ...

जिल्हा परिषद-सीईओंनी दिले आराेग्य अधिकाऱ्यांना आदेश

उस्मानाबाद : ‘कालबाह्य ॲॅम्ब्युलन्समधून रुग्ण, मातांची वाहतूक’, या मथळ्याखाली ‘लाेकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी आराेग्य विभागाची तातडीने बैठक घेतली. प्रत्येक आराेग्य केंद्राच्या ॲॅम्ब्युलन्सचा आढावा घेऊन तातडीने शासनाला प्रस्ताव पाठविणाचे आदेश दिले. ही बाब गंभीर असल्याचे मतही त्यांनी यावेळी नाेंदविले.

ग्रामीण भागातील रुग्णांसह मातांना तातडीने जिल्हा, उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या ॲॅम्ब्युलन्सला प्राधान्य दिले जाते; परंतु सध्या ४० पैकी जवळपास ५० टक्के ॲॅम्ब्युलन्स कालबाह्य झाल्या आहेत. यातील चाैदा ॲॅम्ब्युलन्स कालबाह्य झाल्या आहेत, तर ६ ॲॅम्ब्युलन्समध्ये बिघाड निर्माण हाेत आहे. असे असतानाही सदरील वाहने आराेग्य विभागाच्या ताफ्यातून बाहेर काढण्यात आलेली नाहीत. रुग्णांना सेवा देण्याचे काम सुरूच आहे. हे थाेडके म्हणून की काय, यातील एकही ॲॅम्ब्युलन्सचा इन्शुरन्स काढलेला नाही. या माध्यमातून शासनकर्ते रुग्णांच्या जीविताशी खेळत आहेत. रुग्णांची ही धाेकादायक वाहतूक ‘लाेकमत’ने समाेर आणल्यानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. फड यांनी आराेग्य विभागाची तातडीने बैठक घेतली. त्यांनी केंद्रनिहाय आढावा घेतला. यातून विदारक वास्तव समाेर आल्यानंतर सीईओ डाॅ. फड यांनी तातडीने शासनाला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. हणमंत वडगावे यांना दिले.