शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रहार’ने वाजविली ‘ताली अन् थाळी...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : देशात तुरीसह अन्य कडधान्यांचे माेठ्या प्रमाणात उत्पादन हाेत आहे. असे असतानाही केंद्र सरकारने कडधान्यांची आयात सुरू केली ...

उस्मानाबाद : देशात तुरीसह अन्य कडधान्यांचे माेठ्या प्रमाणात उत्पादन हाेत आहे. असे असतानाही केंद्र सरकारने कडधान्यांची आयात सुरू केली आहे, तर दुसरीकडे रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रचंड वाढ करून शेतकऱ्यांना जास्तीच्या आर्थिक संकटात लाेटले आहे. केंद्र सरकारच्या या धाेरणाचा निषेध करीत प्रहार संघटनेच्यावतीने गुरुवारी सायंकाळी ताली अन् थाळी बजाव आंदाेलन करण्यात आले. यानंतर प्रशासनाला निवेदनही देण्यात आले.

केंद्र सरकारने २०२०-२१ साठी कडधान्यांची आयात खुली केली आहे. मात्र, भारताकडे ४५ लाख टन तूर उपलब्ध होणार आहे. भारताची तुरीची गरज ४३ लाख टन आहे. म्हणजेच गरजेपेक्षा २ लाख टन तुरीचे जास्त उत्पादन होणार आहे. मात्र केंद्र सरकारने सहा लाख टन तूर आयात केली आहे. केंद्र सरकारने तूर, मूग व उडीद यांची आयात आता पूर्णपणे खुली केली आहे. याची अधिसूचना १५ मे २०२१ ला काढली आहे. केंद्र सरकारने मागील तीन वर्षापासून कडधान्य हे प्रतिबंधित वर्गवारीत होते, ते आता खुल्या वर्गवारीत आल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांवर हाेणार आहे. परिणामी या धाेरणामुळे कडधान्यांचे दर घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. एकीकडे असा निर्णय घेतला असताना, दुसरीकडे रासायनिक खतांचे दर प्रचंड वाढविले आहेत. पूर्वी डीएपीची १ हजार २०० रुपयांना बॅग मिळत हाेती. आता याच बॅगेची किंमत १ हजार ९०० रुपये केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात लाेटला गेला आहे. हे चित्र लक्षात घेता, केंद्र सरकारने खतांची दरवाढ रद्द करावी, कडधान्ये आयातीचा निर्णयही मागे घ्यावा, अशी मागणी करीत प्रहार संघटनेच्यावतीने गुरुवारी ताली अन् थाली बजाव आंदाेलन केले.

आंदाेलनात जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, बाळासाहेब पाटील, महादेव खंडाळकर, नवनाथ मोहिते, तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, शशिकांत मुळे, नागेश कुलकर्णी, महेश माळी, हेमंत उंदरे, चित्रा शिंदे, नागनाथ पाटील, सांगळे, अजीम खजुरे, शौकत मसुलदार, अभिजित साळुंके, श्रीमंत गरड आदींनी सहभाग नाेंदविला.