शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

गृह विलगीकरणातील रुग्णांना आता खासगी डॉक्टरांची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : कोरोनाची सौम्य बाधा झालेल्या रुग्णास रुग्णाच्या सहमतीने आणि त्याच्या घरी योग्य सोय असेल तर गृह विलगीकरणात ...

उस्मानाबाद : कोरोनाची सौम्य बाधा झालेल्या रुग्णास रुग्णाच्या सहमतीने आणि त्याच्या घरी योग्य सोय असेल तर गृह विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. अशा रुग्णांना वैद्यकीय सल्ला व मदत देण्याकरिता खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा घ्यावी, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी जारी केला आहे.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांवर कोविड रुग्णालये (डीसीएच, डीसीएचसी), कोविड केअर सेंटर्स (सीसीसी) येथे उपचार करण्यात येत आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे आणि अशा रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय अधिकारी यांची यादी तयार करून शहरी व ग्रामीण भागात वार्डनिहाय खासगी वैद्यकीय अधिकारी यांना नियुक्त करावे व त्यांना गृह विलगीकरणातील रुग्णांच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे व अशा रुग्णांना काही त्रास होत असल्यास त्यांना आवश्यक ते वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देण्याबाबत आदेशित करावे, असा आदेश दिला आहे.