शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

५० टक्केच शेतकऱ्यांना मिळाले बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

जेवळी : लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पंचवीस शेतकऱ्यांना साेडत पद्धतीने तूर बियाणे वाटप करण्यात ...

जेवळी : लोहारा तालुक्यातील दक्षिण जेवळी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पंचवीस शेतकऱ्यांना साेडत पद्धतीने तूर बियाणे वाटप करण्यात आले. यासाठी ५४ शेतकऱ्यांनी मागणी नाेंदविली हाेती. मात्र उद्दिष्ट कमी असल्याने ५० टक्के शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकांत साखरे, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास अधिकारी शिवानंद बिराजदार, कृषी पर्यवेक्षक रवी बनजगोळे, कृषी सहायक एस. डी. मारूंबळे, युवा सेनेचे तालुका उपप्रमुख शिवराज चिनगुंडे, तंटामुक्त अध्यक्ष शिवाजी पाटील, राम मोरे, मल्लिनाथ साखरे उपस्थित होते. काेराेनामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण काेलमडले आहे. अशा शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासनाकडून बियाणे वितरित करण्यात येत आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज येत असल्याने साेडत पद्धतीने बियाणे वितरित केले जात आहे. लाेहारा तालुक्यातील जेवळी येथे नुकतेच बियाणे वाटप करण्यात आले. जेवळी व रूद्रवाडी येथून ५४ शेतकऱ्यांनी अर्ज केले हाेते. त्यामुळे साेडत काढण्यात आली. त्यानुसार २५ शेतकऱ्यांना सरपंच चंद्रकांत साखरे यांच्याहस्ते बियाणे वितरित केले. यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना बी.बी.एफ. यंत्राने सोयाबीन पेरणी व पेरणीपूर्व बीजप्रक्रिया यासंदर्भात माहिती देण्यात आली. तसेच प्रात्यक्षिकही करून दाखविले.

कार्यक्रमास राजेंद्र उपासे, रवी गुंजोटे, रसूल मुल्ला, आप्पासाहेब तांबडे, कृषी सहायक एस. डी. मारूंबळे आदी उपस्थित हाेते.