शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

अनलाॅकनंतर रोहयोवरील मजूरांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:30 IST

यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. एप्रिल ते मे महिन्यात परराज्यात तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातून मोठ्या संख्येने ...

यंदा कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. एप्रिल ते मे महिन्यात परराज्यात तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातून मोठ्या संख्येने नागरिक येत होते. या कालावधीत नागरिकांना रोहयो चा आधार मिळत होता. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर अनेक नागरिक आपल्या कामाच्या ठिकाणी परतले आहेत. त्यामुळे सध्या रोजगार हमीच्या कामावर ग्रामीण भागातीलच नागरिक काम करीत आहेत. सध्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतीपैकी १५९ ग्रामपंचायतीअंतर्गत ४७७ विविध कामे सुरु आहेत. या कामांवर ३ हजार ४६१ मजूर उपस्थित आहेत. रोहयोअंतर्गत कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण रेशीम कार्यालयाचे कामांचा समावेश आहे. तर अद्यापही जिल्ह्यातील ४६३ ग्रामपंचायतीमध्ये एकही काम सुरु नाही.

चौकट

रोहयोची कामे घटली

मागील तीन चार महिन्यापासून रोहयोच्या ग्रामपंचायतीअंतर्गत कामांची संख्या घटली आहे. ६२२ पैकी १५९ ग्रामपंचायतीद्वारे कामे सुरु आहेत. अनलाॅकनंतर अनेक मजूर शहरात कामानिमित्त गेले आहेत. शिवाय, काही मजूर शेतीच्या कामात व्यस्त होते. सध्या शेतीची कामे नसल्याने अनेक मजूरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

कोट...

ग्रामीण भागात हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. मात्र, या योजनेचे कामे बंद असल्यामुळे रोजगारासाठी बाहेर गावी कामाला जावे लागत आहे. गावातच रोजगार हमीचे काम नेहमी सुरु राहिले तर हाताला काम मिळेल.

- वसिम शेख, रोहयो मजूर