शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

शेती कामासाठी मजुरांची मोठी वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST

काळाच्या ओघात ग्रामीण भागात अनेक ''''''''स्थित्यंतरे'''''''' झाली आहेत. यात बहुतांश मजूर वर्गांना शेती व्यतिरिक्त ''''''''रोजगार'''''''' उत्पन्न झाला आहे. यातून ...

काळाच्या ओघात ग्रामीण भागात अनेक ''''''''स्थित्यंतरे'''''''' झाली आहेत. यात बहुतांश मजूर वर्गांना शेती व्यतिरिक्त ''''''''रोजगार'''''''' उत्पन्न झाला आहे. यातून काही गावात ''''''''स्थलांतरे'''''''' ही नोंदली गेली आहेत. यामुळे निव्वळ शेती मशागतीवर उदरनिर्वाह भागवणार्या कुंटूबातील संख्या गरजेच्या तुलनेत अत्यल्प राहिली आहे. यास्थितीत शेती क्षेत्र कात टाकत असताना पिकपद्धती बदलत असली तरी संकटाची मालिका काही संपुष्टात आलेली नाही. लहरी निसर्ग, वाढता उत्पादन खर्च, दरातील अस्थिरता यासोबतच शेती कसण्यासाठी मजुरांची कमतरता जाणवत असल्याने गावोगावी कोणी सालगडी देता? का सलागडी, मजूर देता? का देता? अशी आर्त विनवणी करण्याची नौबत शेतकर्यांवर आली आहे.

चौकट...

पाच वर्षापूर्वी मजुरी दर

स्त्री १२५

पुरूष २००

सध्या

स्त्री २५०

पुरूष ३५०

यंत्राणे होणारी कामे

नांगरणी, मोगडनी, पाळी, पेरणी, काढणी,फवारणी अशी कामे यंत्राणे करण्यावर सध्या भर दिला जात आहे. असे असले तरी मशागत, काढणी, छाटणी, मळणी आधी विविध पिकांच्या कामाला मजुरांची गरज असते.

गरज ही शोधाची जननी

मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकर्यांना गरज असलेल्या व मजुराकरवी करून घेत जात असलेल्या कामासाठी नवतंत्राने अनेक यंत्र, सामग्री उपलब्ध करून दिली आहे. ट्रक्टर्सचा व त्यावरील यांत्रीक साधनाचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. यामुळेच बैलपेर आत्ता नामशेष होत असल्याचे दिसत आहे तर कापूस वेचनीसाठी यंत्राचा शोध लागत नसल्याने व मजूरही मिळत नसल्याने शेतकरी हे पिक घेण्याचे टाळत आहेत.

"शेती कामासाठी मजूर मिळतच नाहीत. यामुळे अडचणी येत आहेत. कापसाला वेचनीसाठी माणूस मिळत नाही, यात दरही वाढवला आहे. यामुळे यापुढे पिकच घ्यायचे टाळणार आहोत. -राजाभाऊ गंभिरे

मजुराअभावी फवारणी,भाजीपाला काढणी,खुरपणी,खते देने,इ कामे वेळेवर न झाल्याने उत्पादनात घट होते आणि सध्या मजूर गुत्ते पद्धतीमध्ये अव्वाच्या सव्वा मागत आहे पण शेतकऱ्याला पर्याय नाही उदा ऊस लावणं 6000 रु एकर सोयाबीन काढणी 4000रु बॅग घेत आहेत. -विनोद तांबारे,आंदोरा

शेतीच्या दैनंदिन कामासाठी मजूर मिळत नाहीत. याशिवाय नियमित कामासाठी सालगडी ही मिळत नाहीत. यासाठी दुसर्या जिल्ह्यात भटकंती करावी लागत आहे. सोयाबीन काढणीला बाहेरच्या जिल्हातील मजूर आणले होते. -तानाजी वाघमारे

, भाटशिरपुरा