शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जमात-ए-इस्लाम हिंदची राज्यव्यापी मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

जमात-ए-इस्लाम हिंदच्या उस्मानाबाद शाखेच्या कार्यालयात धर्मवीर कदम, दादासाहेब जेटीथोर, मसूद शेख, रणजित रणदिवे, नामदेव वाघमारे, शाहनवाज सय्यद, सजियोद्दीन शेख ...

जमात-ए-इस्लाम हिंदच्या उस्मानाबाद शाखेच्या कार्यालयात धर्मवीर कदम, दादासाहेब जेटीथोर, मसूद शेख, रणजित रणदिवे, नामदेव वाघमारे, शाहनवाज सय्यद, सजियोद्दीन शेख यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी सिकंदर पटेल यांनी मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये नैतिक मूल्यांचा जो ऱ्हास होत चालला आहे, तो थांबविण्यासाठी अंधारातून प्रकाशाकडे जाणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक या सर्वच क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. भौतिक साधनांच्या प्राप्तीसाठी नैतिक मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. यामुळे समाजामध्ये अनिष्ठ प्रथा, व्यसनाधीनता, रूढी-परंपरा वाढत चालल्या आहेत. या अंधःकारातून मार्ग काढण्यासाठी काय उपाययोजना करता येईल व समाजात नैतिक मूल्ये कशाप्रकारे स्थापित करता येतील, याचा ऊहापोह करण्यासाठी जनसामान्यांशी संवाद या मोहिमेतून साधला जाणार आहे. प्रास्ताविक सिकंदर पटेल, सूत्रसंचालन शेख रियाज यांनी केले. या कार्यक्रमास जमात-ए-इस्लाम हिंदचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.