शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

जगावं तर असं की, इतिहासाने माझ्यासाठी पान राखावं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : अनेकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्यांनी इतिहास घडविला, त्यांचीच स्मारके उभी राहिली. त्यामुळे ...

उस्मानाबाद : अनेकांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्यांनी इतिहास घडविला, त्यांचीच स्मारके उभी राहिली. त्यामुळे जगावं तर असं की इतिहासाने माझ्यासाठी पान राखावे, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,उस्मानाबाद विभागीय केंद्र व येथील रा. प. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष जीवनराव गोरे तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. रमेश दापके, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, सुरेखा जगदाळे, सुरेखा जाधव आदी उपस्थित होते.

अध्यक्षीय समारोपात जीवनराव गोरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश दापके यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी शिक्षणमहर्षी डॉ. बापुजी साळुंखे व सुशीलादेवी साळुंके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक उपाध्यक्ष डॉ. जयसिंगराव देशमुख, सूत्रसंचालन प्रा. डॉ. वैभव आगळे यांनी केले. सचिव बालाजी तांबे यांनी आभार मानले.