शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

काेराेनामुळे यंदा दहावी, बारावी परीक्षेसाठी शाळा तिथे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा ‘शाळा तिथे परीक्षा केंद्रा’चे नियाेजन करण्यात आले आहे. दाेन्ही ...

उस्मानाबाद -काेराेनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदा ‘शाळा तिथे परीक्षा केंद्रा’चे नियाेजन करण्यात आले आहे. दाेन्ही वर्गाचे मिळून सुमारे ३६ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. परीक्षा ऑफलाइन हाेणार की ऑनलाइन, याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे तुर्तास तरी शिक्षण विभागाकडून ऑफलाइन परीक्षेची तयारी करण्यात आली आहे.

काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. प्रतिदिन दाेनशे ते अडीचशेच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. अशीच परिस्थिती राज्यातील अन्य जिल्ह्यांतही आहे. दरम्यान, या संकटाचा परिणाम आता हाेऊ घातलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेवर झाला आहे. आजवर एका केंद्रांवर पाच ते सहा शाळांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियाेजन केले जात हाेते; परंतु यंदा काेराेनामुळे या नियाेजनात माेठा बदल करण्यात आला आहे. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन हाेणार, याबाबत कुठल्याच स्वरूपाचा ताेडगा निघालेला नाही. असे असले तरी तुर्तास शिक्षण विभागाने ऑफलाइन परीक्षेचे नियाेजन केले आहे. दहावी परीक्षेसाठी २२ हजार ६७५ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी मूळ ८३ आणि ३११ उपकेंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. पंधरापेक्षा कमी पट असलेल्या शाळांची संख्या ३७ एवढी आहे. दरम्यान, बारावी परीक्षेचेही नियाेजन ‘शिक्षण’कडून करण्यात आले आहे. १३ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नाेंदणी केली आहे, तर जुन्या अभ्यासक्रमाचे ९४१ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था १३० परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे. यात ३९ मूळ तर ९१ उपकेंद्र आहेत. सदरील परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात व्हावी, यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. बैठे, भरारी पथकांची संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर नजर असणार आहे.

चाैकट..

२२ परिरक्षक कार्यालये...

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास २२ परिरक्षक कार्यालये निर्माण करण्यात आली आहेत. यात दहावीची १२ तर बारावीच्या दहा कार्यालयांचा समावेश आहे. या केंद्राच्या माध्यमातून परीक्षा सुरळीत व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मूळ केंद्रांतून प्रश्नपत्रिकांचे वितरण

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी मूळ परीक्षा केंद्राचेही नियाेजन करण्यात आले आहे. या केंद्रातूनच उपकेंद्रातील परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका पुरविल्या जाणार आहेत. हाही बदल पहिल्यांदाच करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

काेट...

शासनाच्या सूचनेनुसार तुर्तास ऑफलाइन परीक्षेचे नियाेजन करण्यात आले आहे. मूळ केंद्रांसह उपकेंद्रांचीही निर्मिती केली आहे. सध्या जिल्हाभरातील सेंटरवर ३६ हजार ६२७ विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियाेजन केले आहे. परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात व्हाव्यात, यासाठी आवश्यक त्या उपाययाेजना केल्या आहेत.

-गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.