शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

सात शिक्षकांच्या नियुक्तीवरून संशयकल्लाेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:30 IST

साधारपणे सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे इतर जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने ३९ शिक्षक रूजू हाेण्यासाठी आले हाेते. रूजू करून घेण्यापूर्वी उपलब्ध ...

साधारपणे सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे इतर जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने ३९ शिक्षक रूजू हाेण्यासाठी आले हाेते. रूजू करून घेण्यापूर्वी उपलब्ध जागा, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ११ शिक्षक असे निघाले की, ज्यांच्यासाठी जागा रिक्त नव्हत्या. मात्र पाेर्टलवर जागा रिक्त असल्याचे शिक्षण विभागाने कळविले हाेते. हे प्रकरण चाैकशीच्या फेर्यात सापडल्यानंतर शिक्षणमधील दाेघांविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली हाेती. यानंतर चाैघांना परत पाठिवले. मात्र, उर्वरित ७ जण परत गेले नाहीत. दरम्यान, हे सात शिक्षक वगळता उर्वरित २८ जणांना शाळेवर नियुक्ती देणे गरजेचे असताना, त्यांनाही ताटकळत ठेवले. या अनुषंगाने एक-दीड महिन्यांपूर्वी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे जिल्हा परिषदेने मार्गदर्शन मागविले. हे करताना उपराेक्त कारवाईचा संदर्भही दिला गेला नाही. त्यामुळे शासनानेही संबंधितांना सामावून घ्यावे, असे मार्गदर्शन दिले. हे पत्र सायंकाळी साडेसात वाजता मिळताच शिक्षण विभागाने दुसर्याच दिशी समुपदेशन ठेवले. या सर्व घडामाेडींवर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी प्रश्नचिन्ह लावले आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश असताना मार्गदर्श मागण्याची गरज काय हाेती? मार्गदर्शन मागविताना निलंबनाच्या कारवाईचा संदर्भ का दिला गेला नाही? अशी विचारणा करीत ग्रामविकास मंत्र्यांनाच अंधारात ठेवल्याचा आराेप केला आहे. यासबंधित सर्व कागदपत्रे त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठिवली आहेत.

चाैकट..

संचमान्यता नव्हती, तर रिक्त पदे कळविली का?

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेपूर्वी शासनाने स्वतंत्र आदेश काढून ज्या जिल्हा परिषदेची संचमान्यता पूर्ण आहे, त्यांनीच जागा कळवाव्यात, असे सांगितले हाेते. आपल्या जिल्हा परिषदेची संचमान्यता आता झाली आहे. असे असतानाही रिक्त जागांची माहिती कळिवली कशी? असा सवाल धुरगुडे यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर संबंधित प्रवर्गाच्या जागा अनुक्रमे १८ व ८ अतिरिक्त आहेत. असे असतानाही प्रत्येकी पाच रिक्त काेणी दाखविल्या? याचीही चाैकशी हाेणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सहा महिन्यांच्या वेतनाचे काय?

आंतरजिल्हा बदलीने आलेल्यांपैकी २८ शिक्षक नियुक्तीसाठी पात्र हाेते. असे असतानाही त्यांना पाच ते सहा महिने नियुक्ती दिली नाही. हे सर्व शिक्षक बसून हाेते. पात्र असतानाही त्यांना वेळेत रूजू करून न घेण्यामागचे कारण काय? असा सवाल करीत संबंधित शिक्षकांचे वेतन जबाबदार अधिकार्यांच्या वेतनातून द्यावे, अशी मागणी महेंद्र धुरगुडे यांनी केली आहे.