शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

सात शिक्षकांच्या नियुक्तीवरून संशयकल्लाेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:30 IST

साधारपणे सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे इतर जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने ३९ शिक्षक रूजू हाेण्यासाठी आले हाेते. रूजू करून घेण्यापूर्वी उपलब्ध ...

साधारपणे सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे इतर जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदलीने ३९ शिक्षक रूजू हाेण्यासाठी आले हाेते. रूजू करून घेण्यापूर्वी उपलब्ध जागा, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यावेळी ११ शिक्षक असे निघाले की, ज्यांच्यासाठी जागा रिक्त नव्हत्या. मात्र पाेर्टलवर जागा रिक्त असल्याचे शिक्षण विभागाने कळविले हाेते. हे प्रकरण चाैकशीच्या फेर्यात सापडल्यानंतर शिक्षणमधील दाेघांविरूद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली हाेती. यानंतर चाैघांना परत पाठिवले. मात्र, उर्वरित ७ जण परत गेले नाहीत. दरम्यान, हे सात शिक्षक वगळता उर्वरित २८ जणांना शाळेवर नियुक्ती देणे गरजेचे असताना, त्यांनाही ताटकळत ठेवले. या अनुषंगाने एक-दीड महिन्यांपूर्वी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्याकडे जिल्हा परिषदेने मार्गदर्शन मागविले. हे करताना उपराेक्त कारवाईचा संदर्भही दिला गेला नाही. त्यामुळे शासनानेही संबंधितांना सामावून घ्यावे, असे मार्गदर्शन दिले. हे पत्र सायंकाळी साडेसात वाजता मिळताच शिक्षण विभागाने दुसर्याच दिशी समुपदेशन ठेवले. या सर्व घडामाेडींवर जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी प्रश्नचिन्ह लावले आहे. शासनाचे स्पष्ट निर्देश असताना मार्गदर्श मागण्याची गरज काय हाेती? मार्गदर्शन मागविताना निलंबनाच्या कारवाईचा संदर्भ का दिला गेला नाही? अशी विचारणा करीत ग्रामविकास मंत्र्यांनाच अंधारात ठेवल्याचा आराेप केला आहे. यासबंधित सर्व कागदपत्रे त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे पाठिवली आहेत.

चाैकट..

संचमान्यता नव्हती, तर रिक्त पदे कळविली का?

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेपूर्वी शासनाने स्वतंत्र आदेश काढून ज्या जिल्हा परिषदेची संचमान्यता पूर्ण आहे, त्यांनीच जागा कळवाव्यात, असे सांगितले हाेते. आपल्या जिल्हा परिषदेची संचमान्यता आता झाली आहे. असे असतानाही रिक्त जागांची माहिती कळिवली कशी? असा सवाल धुरगुडे यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर संबंधित प्रवर्गाच्या जागा अनुक्रमे १८ व ८ अतिरिक्त आहेत. असे असतानाही प्रत्येकी पाच रिक्त काेणी दाखविल्या? याचीही चाैकशी हाेणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सहा महिन्यांच्या वेतनाचे काय?

आंतरजिल्हा बदलीने आलेल्यांपैकी २८ शिक्षक नियुक्तीसाठी पात्र हाेते. असे असतानाही त्यांना पाच ते सहा महिने नियुक्ती दिली नाही. हे सर्व शिक्षक बसून हाेते. पात्र असतानाही त्यांना वेळेत रूजू करून न घेण्यामागचे कारण काय? असा सवाल करीत संबंधित शिक्षकांचे वेतन जबाबदार अधिकार्यांच्या वेतनातून द्यावे, अशी मागणी महेंद्र धुरगुडे यांनी केली आहे.