शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

वीज तोडणी मोहीम थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:31 IST

या मोहिमेमुळे ज्यांनी वेळेवर वीजबिल भरणा केलेला आहे त्यांनाही याचा फटका बसत आहे. कनेक्शन तोडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ...

या मोहिमेमुळे ज्यांनी वेळेवर वीजबिल भरणा केलेला आहे त्यांनाही याचा फटका बसत आहे. कनेक्शन तोडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. शिवाय, जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. एकीकडे पिकांची काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने तसेच मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त असताना दुसरीकडे महावितरणकडून ही मोहीम राबवून अडचणीत भर टाकली जात आहे. त्यामुळे ही मोहीम थांबवावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.

यावर भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आदम शेख, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सीताराम वनवे, युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कुटे, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, उपाध्यक्ष मधुकर अर्जुन, सचिन मस्के, शेतकरी उमेश नाईकिंदे, शंकर खामकर आदींच्या सह्या आहेत.