शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मनरेगा योजनेच्या अटींत शिथिलता देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

निवेदनात म्हटले आहे की, मनरेगा या योजनेची अंमलबजावणी देशपातळीवर २००५ पासून करण्यात येत आहे. या योजनेतून जवळपास दोनशे प्रकारची ...

निवेदनात म्हटले आहे की, मनरेगा या योजनेची अंमलबजावणी देशपातळीवर २००५ पासून करण्यात येत आहे. या योजनेतून जवळपास दोनशे प्रकारची कामे बेरोजगारी मिटवण्यासाठी ग्रामपातळीवर करण्याचे आदेश आहेत. यामध्ये ५० टक्के कामे ही ग्रामपंचायतीमार्फत, तर ५० टक्के कामे राज्य शासकीय कार्यालयाकडून करण्यात यावी, असा नियम आहे. त्यातही राज्य शासकीय कार्यालये ही पन्नास टक्के कामे मशीनद्वारेच करतात; परंतु उर्वरित कामे ग्रामपंचायतीने मनुष्यबळ अर्थात मजुरांकडूनच करावी, असा सक्तीचा दंडुका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांत गावोगावी असलेले राजकीय ध्रुवीकरण हे मनरेगा कामात अडचणीचे ठरून विकासकामे होतच नाहीत. त्यामुळे सरकारच्या निश्चित कामाला तथा विकासाला चालना मिळण्यासाठी व कामांना गती प्रदान व्हावी यासाठी मूळ नियमांमध्ये बदल करून ग्रामपंचायतींना ३० टक्के मशीन व २० टक्के मजूर अशी दुरुस्ती करून आदेश द्यावेत.

निवेदनावर जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष विजय बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते, आदिनाथ सरवदे, साहित्यिक संतोष कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ नागटिळक, कैलास शिंदे, अतुल लष्करे, शशिकांत माने, अशोक बनसोडे, विनोद माने, संतोष धोत्रे यांच्या सह्या आहेत.