शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

मनरेगा योजनेच्या अटींत शिथिलता देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:35 IST

निवेदनात म्हटले आहे की, मनरेगा या योजनेची अंमलबजावणी देशपातळीवर २००५ पासून करण्यात येत आहे. या योजनेतून जवळपास दोनशे प्रकारची ...

निवेदनात म्हटले आहे की, मनरेगा या योजनेची अंमलबजावणी देशपातळीवर २००५ पासून करण्यात येत आहे. या योजनेतून जवळपास दोनशे प्रकारची कामे बेरोजगारी मिटवण्यासाठी ग्रामपातळीवर करण्याचे आदेश आहेत. यामध्ये ५० टक्के कामे ही ग्रामपंचायतीमार्फत, तर ५० टक्के कामे राज्य शासकीय कार्यालयाकडून करण्यात यावी, असा नियम आहे. त्यातही राज्य शासकीय कार्यालये ही पन्नास टक्के कामे मशीनद्वारेच करतात; परंतु उर्वरित कामे ग्रामपंचायतीने मनुष्यबळ अर्थात मजुरांकडूनच करावी, असा सक्तीचा दंडुका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांत गावोगावी असलेले राजकीय ध्रुवीकरण हे मनरेगा कामात अडचणीचे ठरून विकासकामे होतच नाहीत. त्यामुळे सरकारच्या निश्चित कामाला तथा विकासाला चालना मिळण्यासाठी व कामांना गती प्रदान व्हावी यासाठी मूळ नियमांमध्ये बदल करून ग्रामपंचायतींना ३० टक्के मशीन व २० टक्के मजूर अशी दुरुस्ती करून आदेश द्यावेत.

निवेदनावर जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष विजय बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते, आदिनाथ सरवदे, साहित्यिक संतोष कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ नागटिळक, कैलास शिंदे, अतुल लष्करे, शशिकांत माने, अशोक बनसोडे, विनोद माने, संतोष धोत्रे यांच्या सह्या आहेत.