शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

राजकारणापेक्षा कोरोनाला हरविणे महत्त्वाचे- शंकरराव गडाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 3:13 AM

संपूर्ण प्रशासन चांगले काम करीत असून, सर्वांच्या प्रयत्नाने आपण कोरोनावर मात करणार असल्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.

उस्मानाबाद : जनतेचा जीव महत्त्वाचा असून, राजकारणापेक्षा कोरोनाला पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मैदानात उतरलो आहोत. संपूर्ण प्रशासन चांगले काम करीत असून, सर्वांच्या प्रयत्नाने आपण कोरोनावर मात करणार असल्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.गडाख उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख आले होते. त्या वेळी त्यांनी वाशी, तेरखेडा व कळंब येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांची चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला; तसेच प्रशासनाच्या वतीने कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आरोग्याच्या सोईसुविधांची पाहणीही त्यांनी केली.आरोग्य विभागाला असलेल्या अडचणींची माहिती घेऊन त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले; तसेच प्रत्येक नागरिकाने स्वत:ची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाविरुद्धची ही लढाई दीर्घ काळ चालेल. कोरोनाविरोधातील लस अद्याप तयार झालेली नाही. तरी ज्या नागरिकांना पूर्वीचे काही गंभीर आजार असतील, त्या नागरिकांनी तर अत्यंत काळजी घ्यावी व विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.