शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

बायपास रस्त्यावर उड्डाणपूल बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर तुळजापूर येथील बायपास रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त समजताच खा. ...

उस्मानाबाद : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर तुळजापूर येथील बायपास रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त समजताच खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या ाप्रकल्प संचालकांना या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना केल्या आहेत.

तुळजापूर शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी शहराच्या बाहेर रिंगरोड बनवला असून, सदर रिंगरोड दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा असल्याने कायम रहदारीचा आहे. तुळजापूर शहरापासून साधारण तीन किमी अंतरावर परवा तीन वाहनांचा अपघात घडला. तसेच याठिकाणी मागील ६ महिन्यांपासून सातत्याने अपघात होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते.

दरम्यान, परवाच्या अपघातानंतर नागरिकांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना या ठिकाणी सातत्याने अपघात होत असल्याची निदर्शनास आणून दिली. यावरून खा. राजेनिंबायकर यांनी

संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण विभागाच्या प्रकल्प संचालकांना पत्र पाठवून या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या सूचना केल्या. तसेच रस्त्यावर आवश्यक त्याठिकाणी गतीरोधक, रेडीयम साइनबोर्ड व ठिकाणी विद्युतीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.