शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कळंब येथे भाजपचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

यावेळी बोलताना ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आठ वेळेस नोटीस देऊन साधा आयोग नेमला नाही. त्यामुळे सुप्रीम ...

यावेळी बोलताना ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आठ वेळेस नोटीस देऊन साधा आयोग नेमला नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केले. हा ओबीसी समाजावर झालेला अन्याय असून, राज्य सरकारला जाग आणण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आंदोलनात भाजपचे तालुका अध्यक्ष अजित पिंगळे, बाजार समितीचे सभापती रामहरी शिंदे, अरुण चौधरी, संजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य मदन बारकुल, शिवाजी गिड्डे-पाटील, मकरंद पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, माणिक बोंदर, संतोष कस्पटे, भय्या बावीकर, शिवाजी बाराते, भगवान ओव्हाळ, सुरेश कोरे, रामभाऊ अंबीरकर, त्रिंबक कचरे, अनिल टेकाळे, रोहित कोमटवार, पप्पू गायकवाड, हरिभाऊ शिंदे, आबा रणदिवे, मिनाज शेख, सतपाल बनसोडे, सावता माळी, सतीश वैद्य, शिवाजी शेंडगे, नारायण टेकाळे, आबा फरताडे, इम्रान मुल्ला, सायस जाधवर, श्रीकृष्ण जाधवर आदी उपस्थित होते.