शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

१४० ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३८२ ग्रामपंचायतींचा निकाल साेमवारी जाहीर झाला. यापैकी १४० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा भाजपचे जिल्हा ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ३८२ ग्रामपंचायतींचा निकाल साेमवारी जाहीर झाला. यापैकी १४० ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन भाेसले यांनी केला आहे.

राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या तीन पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत महाआघाडी करून ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविल्या. भाजपने या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीस जाेरदार टक्कर देत १४० ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित केले. संरपचपदाचे आरक्षण आणखी जाहीर हाेणे बाकी आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर या संख्येत आणखी भर पडेल. भाजप आमदार राणाजगजीतसिंहजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व प्रदेश सरचिटणीस आ. सुजीतसिंहजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्याचेच हे फळ असल्याचे जिल्हा सरचिटणीस नितीन भाेसले यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.