शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धक्कादायक! कुटुंब धुळ्याला लग्नाला गेले, इकडे बीडमध्ये चोरट्यांनी घर साफ केले

By सोमनाथ खताळ | Updated: July 10, 2024 22:34 IST

पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला प्रकार

सोमनाथ खताळ, बीड: नातेवाइकाच्या लग्नासाठी बीडमधील कुटुंब धुळ्याला गेले होते. दोन दिवसांनी परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले. हा प्रकार १० जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

बीड शहरातील गयानगर भागातील संस्कार कॉलनीत ज्ञानेश्वर विष्णूपंत आनेराव (वय ४१) यांचे घर आहे. ८ जुलै रोजी ते पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासमवेत धुळे येथे लग्न समारंभासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर १० जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ते बीडमध्य परतले. यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांची पत्नी दीपा आनेराव यांनी घरात जाऊन पाहिले असता, बेडरुममधील दोन्ही कपाटाचे दरवाजे तुटलेले दिसले. त्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळले. लॉकर उघडून पाहिल्यानंतर त्यातील सोन्याची बोरमाळ, कानातील झुंबरजोड, पिळ्याची अंगठी व रोख १४ हजार रुपये असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे दिसून आले.

आनेराव यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Robberyचोरी