शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुंबईतून बेपत्ता झालेल्या 126 मुलींचे गूढ कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

७०८ जणींचे अपहरण : ५२८ मुलींचा लागला शेाध 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतून गेल्या ११ महिन्यात ७०८ मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. यापैकी ५८२ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यात १२६ मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

एनसीआरबीच्या २०१९च्या अहवालानुसार, राज्यभरातून ५६ हजार ७५० पुरुष आणि ६७ हजार ७४६ महिला आणि १९ तृतीय पंथी असे एकूण १ लाख २४ हजार ५१५ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली. त्यापैकी ६७ हजार १८ जणांचा शोध घेण्यास यश आले. यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक होते.

अशात मुंबईतही अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. यात, लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण घटले आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवाऱीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेबर अखेरपर्यंत ७०८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. अल्पवयीन असल्याने याप्रकरणी अपहरणाची नोंद करत अधिक तपास सुरू करण्यात आला. यापैकी ५०८ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहेत. 

२०१९ मध्ये १२४० मुलींच्या अपहरणाची नोंद झाली होती. त्यापैकी १०७६ मुलींचा शोध घेण्यास यश आले. याचबरोबर तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक बेपत्ता होण्याच्या घटनाही डोके वर काढत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग पथक कार्यरत आहेत. हे मिसिंग व्यक्तीसाठी कार्यरत आहेत.

पालक ओरडले म्हणून सोडले घर बऱ्याच प्रकरणात मोबाइलचा अतिवापर, गेम, अभ्यास न करणे, शिवाय क्षुल्लक कारणातून पालक ओरडले म्हणून घर सोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  तर काही प्रकरणात प्रेम प्रकरण, फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे. पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे.