शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोबाईल परत न करणाऱ्या वडिलांची मुलीने काठीने व दगडाने केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 03:16 IST

मुलगी आणि आईला अटक करण्यात आली, असे बेलगाहना पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश चंद्रा यांनी सांगितले.सरस्वती हिच्या नवऱ्याने तिला माहेरी आणून सोडले.

बिलासपूर (छत्तीसगड) : लपवून ठेवलेला मोबाईल फोन परत न केल्यामुळे मुलगी दिव्या सरस्वती (२८) हिने वडील मंगलू राम धनूहार (५८) यांची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेह तिने आईच्या मदतीने घराच्या आवारात पुरून टाकला. ही घटना कांचनपूर खेड्यात घडली. 

मुलगी आणि आईला अटक करण्यात आली, असे बेलगाहना पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश चंद्रा यांनी सांगितले.सरस्वती हिच्या नवऱ्याने तिला माहेरी आणून सोडले. दुसऱ्या दिवशी तिला तिचा मोबाईल फोन सापडला नाही तेव्हा तिने वडिलांना त्याबद्दल विचारले. आधी त्यांनी मला काही माहिती नाही, असे सांगितले. पण नंतर ताे मी लपवल्याचे कबूल केले. सरस्वतीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालेले आहे. मोबाईल देण्यास वडिलांनी नकार दिल्यावर तिने काठीने व दगडाने त्यांना निर्घृणपणे मारले. त्यात ते जागीच ठार झाले. मृतदेह पुरल्यानंतर दोघीही तेथून पळाल्याचे पोलीस म्हणाले. हा प्रकार त्यांच्या एका शेजाऱ्याने बघितला व पोलिसांना सोमवारी कळवले. 

टॅग्स :Murderखून