शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
6
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
7
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
8
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
9
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
10
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
11
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
12
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
13
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
14
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
15
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
16
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
17
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
18
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
19
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
20
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?

विद्यार्थ्यांनी आवडीनुसार क्षेत्र निवडावे

By admin | Updated: July 10, 2015 21:26 IST

कुणबी महासंघाच्या गुणवंत सोहळ्यात अमिता चव्हाण यांचे प्रतिपादन

कुणबी महासंघाच्या गुणवंत सोहळ्यात अमिता चव्हाण यांचे प्रतिपादन
नांदेड : दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांनी विशिष्ट शाखेतच प्रवेश घ्यावा, असा आग्रह पालकांनी न धरता त्यांच्या इच्छा व आवडीनुसार शिक्षणाचे क्षेत्र निवडू दिल्यास गुणवत्ता सिद्ध करता येईल, असे प्रतिपदान आ.अमिता चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्यावतीने कुसुम सभागृह येथे १० जुलै रोजी आयोजित दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणून आ.अमिता चव्हाण बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डी.पी.सावंत, शारदा भवन शिक्षण संस्थेचे संचालक नरेंद्र चव्हाण, पत्रकार केशव घोणसे पाटील, उद्योजक बालाजीराव जाधव, प्रदेशाध्यक्ष गिरिष जाधव, मंगलाताई धुळेकर, नगरसेविका ललिता शिंदे, कृषीभूषण रामराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ.चव्हाण म्हणाल्या, आजच्या युगात विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी अमूक प्रकारच्याच शाखेत प्रवेश घ्यावा असा पालकांचा आग्रह असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा नसतांना प्रवेश घेतलेल्या क्षेत्रात त्यांना यश मिळविणे अवघड जाते, यासाठी पालकांनी समजून घेवून त्यांच्या आवडीनुसार शाखेत प्रवेश दिल्यास गुणवत्ता सिद्ध करता येते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले.
मार्गदर्शन करतांना, आ.डी.पी.सावंत म्हणाले, विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी असून त्यांनी ध्येय डोळ्यासमोर घेवून चालावे, तरच शिक्षणात प्रगती होईल. नरेंद्र चव्हाण म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना आपले करिअर घडवायचे असेल तर संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना सायन्स, कॉमर्स, सीए, टॅक्स कन्सल्टट, आयटीआय आदी क्षेत्रात आपले करीअर करण्याची संधी असून त्यांनी अधुनिक तंत्रज्ञानाकडे वळावे असे आवाहन केले. कार्यक्रमात १५५ गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला.
मंचावर कार्याध्यक्ष संतोष मुळे, संजय कदम, राजेश बेंबरे, आर.बी.काकडे, माधव कदम, सुखदेव जाधव, जिल्हाध्यक्ष देविदास मोरे, महिला जिल्हाध्यक्षा रत्नमाला व्यवहारे, नारायणराव पवार, छ.शिवाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन कहाळेकर, सुनंदा इंगळे, ललिता पाटील, आदींची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन ॲड.दिगंबर देशमुख व भाग्यश्री कदम यांनी तर आभार सुखदेव जाधव यांनी मानले. यशस्वीतेसाठी संतोष कोसमेटकर, सुजीत लहानकर, अशोक व्यवहारे, सुनील बिजलगावे, नामदेव जाधव, आनंद किरकण, सुनील लुंगारे, गजान चव्हाण, पिंटू लोमटे आदींनी परिश्रम घेतले.