शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

वाळूच्या डंपरची रिक्षा व दुचाकीला धडक; आव्हाणे येथे तणाव

By admin | Updated: June 11, 2016 22:56 IST

आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेतल्याशिवाय डंपर हलवू न देण्याचा पवित्रा गावकर्‍यांनी घेतल्याने पोलिसांची पंचाईत झाली होती.

लातूर : लातूर जिल्‘ातील विनाअनुदानित शिक्षक दिनकर निकम हे गेल्या १३ वर्षांपासून एका विनाअनुदानित शाळेमध्ये शिक्षक म्हणून सेवा बजावित आहेत़ परंतू त्यांना अद्यापपर्यंत वेतनाविना सेवा बजावावी लागत आहे़ परंतू, कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्याने रात्रीच्या वेळी किर्तनसेवा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागत आहे़
घरात शिक्षणाचा वारसा नसतानाही बीएसस्सी बीपीएड पर्यंतचे शिक्षण घेऊन नौकरीच्या शोधासाठी भटकंती सुरु केली़ घरात माझे जास्तीचे शिक्षण झाल्यामुळे मला नक्की नोकरी मिळेल अशी आशा आई वडीलांसह कुटुंबातील सर्वांनाच होती़ परंतू, नौकरी काही मिळाली नाही़ जागा निघाली की मी इंटरव्युव्ह ला हजर राहत होतो़ जिल्‘ातच नाही तर परजिल्‘ातही अनेक ठिकाणी नोकरीसाठी इंटरव्युव्ह दिला़ परंतू, यश काही मिळाले नाही़ अखेर २०१४ मध्ये औसा तालुक्यातील मोहरगा येथे शिक्षकाची नोकरी मिळाली़ उशिरा का होईना नोकरी मिळाल्यामुळे कुटुंबाच्या चेहर्‍यावरील आनंदाला पारावारच उरला नव्हता़ परंतू, शाळा विनाअनुदानित असल्याने अनुदान मिळेल तेव्हाच पगार मिळेल असे संस्थाचालकांनी सांगितले़ याचा निरोपही मी घरी दिला़ परंतू, आज ना उद्या शाळेला अनुदान मिळेल या आशेवर नोकरी कर असा सल्ला घरच्यांनी दिला़ परंतू, १२ जणांच्या कुटुंबाचा संसार भागणार कसा या विवंचनेत होतो़ परंतू थोडा परमार्थिक अभ्यास असल्याने नोकरी करून मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा सुरु केली़ अन् त्यातून मिळालेल्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले़ १ ना २ वर्ष तब्बल १३ वर्ष पगारीविनाच नोकरी सुरु असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे़ याबाबत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शिक्षक संघटनेच्या माध्यमातून न्यायासाठी लढा सुरु आहे़ परंतू अजूनही शासनाला जाग येत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़
मिळेल त्या वेळेत किर्तन सेवा़़़
घरात स्वत: मी, आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, मुले असा एकूण १२ जणांचा परिवार आहे़ नावालाच शेती त्यावरही कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही़ त्यामुळे घरात एकमेव मी च नोकरीला होता़ मलाही पगार मिळत नसल्याने शाळेतूल मिळेल त्या वेळेत नविन गावाची निवड करून त्या गावात रात्री ९ ते ११ किर्तन करून मिळेल त्या मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे सुरु केले असून, दुष्काळी परिस्थितीत या किर्तन सेवेचाच आर्थिक आधार कुटुंंबाला मिळत आहे़