शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ऑनलाइन संचमान्यतेमुळे अडचण

By admin | Updated: August 1, 2016 23:58 IST

पारदर्शकतेच्या उद्देशाने शासनाकडून ऑनलाइन संचमान्यतेचा स्वीकार झाला. या संचमान्यतेत वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी नियमित तसेच वैकल्पिक विषयांसाठी १२० तर माध्यमिक शाळांशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी ८० विद्यार्थ्यांची तुकडी ग्रा‘ धरली जाते. पूर्वी जे प्रमाण ६०-४० होते; आज ते १२०-८० वर आले आहे. ज्या संस्था व महाविद्यालयांमध्ये यापूर्वी जास्तीच्या अनुदानीत तुकड्या मान्य आहेत. त्यांनी या तुकड्यांसाठी तेव्हाच्या गरजेनुसार शिक्षकांची पदे भरली आहेत. मात्र, आताच्या प्रमाणानुसार माध्यमिकप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.

पारदर्शकतेच्या उद्देशाने शासनाकडून ऑनलाइन संचमान्यतेचा स्वीकार झाला. या संचमान्यतेत वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी नियमित तसेच वैकल्पिक विषयांसाठी १२० तर माध्यमिक शाळांशी संलग्न उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी ८० विद्यार्थ्यांची तुकडी ग्रा‘ धरली जाते. पूर्वी जे प्रमाण ६०-४० होते; आज ते १२०-८० वर आले आहे. ज्या संस्था व महाविद्यालयांमध्ये यापूर्वी जास्तीच्या अनुदानीत तुकड्या मान्य आहेत. त्यांनी या तुकड्यांसाठी तेव्हाच्या गरजेनुसार शिक्षकांची पदे भरली आहेत. मात्र, आताच्या प्रमाणानुसार माध्यमिकप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.
शासनाकडून सवलतीची मागणी
मध्यंतरी वाणिज्य शाखेतही अशी स्थिती उद्भवली होती. तेव्हा शासनाने वाणिज्य शाखेच्या उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी त्या शैक्षणिक वर्षासाठी सवलत दिली होती. त्याच धर्तीवर आता शासनाने कला शाखेला ही सवलत द्यावी, यासाठी जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून लढा सुरू आहे. पूर्वी संचमान्यता मॅन्युअली होत असल्याने त्या-त्या शाखेत प्रवेशित विद्यार्थी संख्येत बदल करता येत होता. परंतु आता ऑनलाइन असल्याने सॉफ्टवेअरमध्ये ते बदल होत नाहीत. माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या संचमान्यतेसाठी विद्यार्थी तुकडी संख्या १२० वरून ८० करावी. तसेच वैकल्पिक विषयांसाठी विद्यार्थी तुकडी संख्या ही ६० करावी तसेच संचमान्यता ऑनलाइनऐवजी मॅन्युअली करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे.

कोट............
कला शाखेला विद्यार्थी प्राधान्य देत नाहीत. ही स्थिती बदलत नाही तोवर शासनाने माध्यमिक शाळा व वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या उच्च माध्यमिकच्या तुकड्यांसाठी विद्यार्थी तुकडी संख्या नियमित विषयांसाठी १२० वरून सरसकट ८० तर वैकल्पिक विषयांसाठी ६० केली पाहिजे. पुढे विद्यार्थ्यांचा कला शाखेला चांगला प्रतिसाद मिळाला तर त्यात पुन्हा बदल करता येऊ शकतो.
-प्रा.सुनील गरूड, ज्येेष्ठ मार्गदर्शक, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.