शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पोस्ट गावगिरी

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

पोस्ट गावगिरी, डिचोली

पोस्ट गावगिरी, डिचोली
धडा
एका प्राथमिक शाळेचे गुरुजी विद्यार्थ्यांना घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. ग्रामपंचायत विषयावर पाठय़पुस्तकात धडा असल्यामुळे विद्यार्थ्यांना पंचायतीचा कारभार कसा चालतो, सरपंचाची कामे कोणती, सचिव तसेच इतर पंचमंडळाच्या कामासंबंधी गुरुजी मुलांना माहिती देऊ लागले. सरपंचाचे काम कोणते, असा प्रश्न विचारताच एक पंच म्हणाला, याचे उत्तर सरपंचांनाच देऊ द्या. सरपंच उठून उभे राहिले आणि म्हणाले, ‘हे पळयात- सरपंचाक खूप कामा आसता. गावांत जर कोणी मेलो तर तेणी सरपंचाक ताबडतोब येवन मेळोंक जाय, तशेंच कोणुय जन्माक येयलो तर तेणीय सरपंचाक ताबडतोब मेळपाक जाय.’ सर्व जण अवाक् होऊन हे ऐकतच राहिले. मेलेला माणूस सरपंचांना कसा भेटू शकेल आणि जन्माला आलेले मूल तरी सरपंचांना लगेच कसे भेटू शकेल. याविषयी मग त्या गुरुजींनीच मुलांना समजावून सांगितले की, जन्म आणि मृत्यूची नोंद ठेवणे हे पंचायतीचे काम असते. या सर्व प्रश्नोत्तरित आपल्या वडिलांच्या मृत्यूचा दाखला न्यायला आलेल्या एका नागरिकाच्या मनात मात्र आपण दाखला न्यायला उशिरा तर आलो नाही ना, अशी शंका येऊन गेली.
- दुर्गादास गर्दे