शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १२ रोजी बैठक

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

जळगाव - दोन आठवड्यांवर आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १२ रोजी नियोजन बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प. न. लुंकड कन्या विद्यालयात ही बैठक होणार आहे. गटशिक्षणाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केले आहे.

जळगाव - दोन आठवड्यांवर आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १२ रोजी नियोजन बैठक सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. प. न. लुंकड कन्या विद्यालयात ही बैठक होणार आहे. गटशिक्षणाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केले आहे.
का.उ. कोल्हे विद्यालयात पारितोषिक वितरण
जळगाव - लोक शिक्षण मंडळ संचलित काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात २ रोजी दुपारी दोन वाजता वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे असतील, उपस्थितीचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह
जळगाव - पिंप्राळारोडवरील गौरी पुत्र गणपती व श्री गुरूदत्त नवनाथ मंदिरात ३ ते १० फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना या काळात दररोज रात्री साडे आठ ते दहा यावेळेत ह.भ.प. पांडुरंग महाराज, हभप अर्जुन महाराज, हभप रामदास महाराज, हभप समाधान महाराज, हभप मयुरी काळे, हभप इंद्रायणी सातव, हभप भगवान महाराज यांचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळणार आहे. मंदिराचे पुजारी रमेश जोगी यांनी हा कार्यक्रम आयोजित केले असून भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
माध्यमिक शाळेत श्रद्धांजलीचा कार्यक्रम
जळगाव - डॉ. शंकर पुणतांबेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मानव सेवा मंडळाच्या माध्यमिक विद्यालयात सोमवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. एस. डाकलिया, कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
संघर्ष कल्याण अपंग बहुउद्देशीय संस्थेची बैठक
जळगाव - संघर्ष अपंग कल्याण बहुउद्देशीय संस्थेची ७ रोजी दुपारी १२ वाजता डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. अपंग बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष गणेश पाटील यांनी केले आहे.
त्र्यंबकनगरातील खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त
जळगाव - महाबळ कॉलनीतील त्र्यंबकनगरातील रस्त्यांची प्रचंड वाट लागली आहे. याबाबत तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्वरित या रस्त्याचे काम मार्गी लावावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.