शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कायद्याला माणूसकीचा स्पर्श हवा

By admin | Updated: September 20, 2015 22:41 IST

पुणे: विद्यार्थ्याला कायदा हा केवळ महाविद्यालयामध्येच न शिकवता महाविद्यालयाच्या बाहेर व न्यायालयात जाऊन प्रत्येक शिकविला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनीही तो आत्मसात करायला हवा.प्रत्येक कायद्याला माणुसकीचा स्पर्श असावा,नागरिकांना समजून घेवून त्यांची अपेक्षा,महत्त्वकांक्षा जाणून कायदा तयार करणे गरजेचे आहे,असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश पिनाक चंद्र घोष यांनी व्यक्त केले.

पुणे: विद्यार्थ्याला कायदा हा केवळ महाविद्यालयामध्येच न शिकवता महाविद्यालयाच्या बाहेर व न्यायालयात जाऊन प्रत्येक शिकविला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनीही तो आत्मसात करायला हवा.प्रत्येक कायद्याला माणुसकीचा स्पर्श असावा,नागरिकांना समजून घेवून त्यांची अपेक्षा,महत्त्वकांक्षा जाणून कायदा तयार करणे गरजेचे आहे,असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश पिनाक चंद्र घोष यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने आयोजित अभिरुप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन न्यायमूर्ती पिनाक घोष यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.पतंगराव कदम, कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदम,प्राचार्य डॉ.मुकुंद सारडा,बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा,डॉ.अदिश अगरवाल,श्री.रविचंद्रन आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.
पिनाक घोष म्हणाले,वकिली ही एक कला आहे,ती प्रत्येक वकिलाने आत्मसात करण्याची गरज आहे. वाद प्रतिवाद व साक्षीदारांची उलट तपासणी करणे ही सुध्दा एक कलाच आहे. उलट तपासणी करताना साक्षीदाराकडून सर्व माहिती काढून घेणे महत्त्वाचे असते. वकृत्व,मुद्दयांची मांडणी,तसेच कला जोपासण्याबरोबरच वकिलांना कायद्याची सखोल माहिती असणे अत्यंत्य गरजेचे आहे.
कार्यक्रमात मनन कुमर मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ.मुकुंद सारडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो आहे -