शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

कायद्याला माणूसकीचा स्पर्श हवा

By admin | Updated: September 20, 2015 22:41 IST

पुणे: विद्यार्थ्याला कायदा हा केवळ महाविद्यालयामध्येच न शिकवता महाविद्यालयाच्या बाहेर व न्यायालयात जाऊन प्रत्येक शिकविला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनीही तो आत्मसात करायला हवा.प्रत्येक कायद्याला माणुसकीचा स्पर्श असावा,नागरिकांना समजून घेवून त्यांची अपेक्षा,महत्त्वकांक्षा जाणून कायदा तयार करणे गरजेचे आहे,असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश पिनाक चंद्र घोष यांनी व्यक्त केले.

पुणे: विद्यार्थ्याला कायदा हा केवळ महाविद्यालयामध्येच न शिकवता महाविद्यालयाच्या बाहेर व न्यायालयात जाऊन प्रत्येक शिकविला पाहिजे.तसेच विद्यार्थ्यांनीही तो आत्मसात करायला हवा.प्रत्येक कायद्याला माणुसकीचा स्पर्श असावा,नागरिकांना समजून घेवून त्यांची अपेक्षा,महत्त्वकांक्षा जाणून कायदा तयार करणे गरजेचे आहे,असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश पिनाक चंद्र घोष यांनी व्यक्त केले.
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या वतीने आयोजित अभिरुप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन न्यायमूर्ती पिनाक घोष यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.पतंगराव कदम, कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदम,प्राचार्य डॉ.मुकुंद सारडा,बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा,डॉ.अदिश अगरवाल,श्री.रविचंद्रन आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.
पिनाक घोष म्हणाले,वकिली ही एक कला आहे,ती प्रत्येक वकिलाने आत्मसात करण्याची गरज आहे. वाद प्रतिवाद व साक्षीदारांची उलट तपासणी करणे ही सुध्दा एक कलाच आहे. उलट तपासणी करताना साक्षीदाराकडून सर्व माहिती काढून घेणे महत्त्वाचे असते. वकृत्व,मुद्दयांची मांडणी,तसेच कला जोपासण्याबरोबरच वकिलांना कायद्याची सखोल माहिती असणे अत्यंत्य गरजेचे आहे.
कार्यक्रमात मनन कुमर मिश्रा यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ.मुकुंद सारडा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो आहे -