शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मराठी शाळांच्या पाठीशी शासनाने उभे राहावे -अशोक बागवे

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

मराठी शाळांच्या पाठीशी शासनाने उभे राहावे -अशोक बागवे

मराठी शाळांच्या पाठीशी शासनाने उभे राहावे -अशोक बागवे
मुंबई :
राज्यातील बोलीभाषांचे संवर्धन करण्याची गरज असून त्यासाठी शाळांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. मराठी भाषा अभिजात असून सर्वांनी भाषेचा अभिमान बाळगायला हवा. मराठी शाळांना सक्षम करण्यासाठी शासनाने मदत करायला पाहिजे, असे मत कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले.
परळ येथील दामोदर नाट्यगृहात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागीय अधिवेशनात ते बोलत होते. या अधिवेशनात अनेक शैक्षणिक ठराव मंजूर करण्यात आले असून त्याचा पाठपुरावा शासन दरबारी करण्यात येणार आहे. या ठरावात विना अनुदानित शाळांना तातडीने अनुदान देणे, महिला शिक्षिकांना बालसंगोपनाची राजा मंजूर करणे, शाळांचे वेतनेतर अनुदान तातडीने देणे, शिक्षण सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षक व शिक्षकेतरांना मेडिक्लेम योजना तातडीने लागू करणे हे ठराव मंजूर करण्यात आले.
या अधिवेशनाला मुंबईतील सुमारे १२०० शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुंबईतील ३० शाळांमधील शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने आजपासून स्वाक्षरी मोहीम सुरु करण्यात आली. या मोहिमेला सर्व शिक्षकांनी पाठींबा दिला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.