शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मुख्य पान १ साठी अखेर १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ बातमीला जोड

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

चौकट..............१५०० विद्यार्थ्यांचा प्रश्नयुवा शक्ती फाउंडेशनतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खान्देशात सुमारे १५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहेत. त्यानुसार १० टक्क्यांप्रमाणे जर विचार केला तर फक्त १५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. उर्वरीत १३५० विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...


चौकट..............
१५०० विद्यार्थ्यांचा प्रश्न
युवा शक्ती फाउंडेशनतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खान्देशात सुमारे १५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहेत. त्यानुसार १० टक्क्यांप्रमाणे जर विचार केला तर फक्त १५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. उर्वरीत १३५० विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला पाहिजे, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे केली जात आहे.