शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मुख्य पान १ साठी अखेर १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ बातमीला जोड

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

चौकट..............१५०० विद्यार्थ्यांचा प्रश्नयुवा शक्ती फाउंडेशनतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खान्देशात सुमारे १५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहेत. त्यानुसार १० टक्क्यांप्रमाणे जर विचार केला तर फक्त १५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. उर्वरीत १३५० विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...


चौकट..............
१५०० विद्यार्थ्यांचा प्रश्न
युवा शक्ती फाउंडेशनतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने १० टक्के प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खान्देशात सुमारे १५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश अद्याप बाकी आहेत. त्यानुसार १० टक्क्यांप्रमाणे जर विचार केला तर फक्त १५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. उर्वरीत १३५० विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायला पाहिजे, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांतर्फे केली जात आहे.