शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आत्महत्या शेतकी कुटुंबातील ३२ मुला-मुलींचे होणार शैक्षणिक पुनर्वसन

By admin | Updated: June 12, 2016 22:34 IST

जळगाव- जिल्‘ातील गेल्या वर्षभरामध्ये १९८ गावातील आत्महत्या केलेल्या २१० शेतकर्‍यांच्या घरापर्यंत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी पोहोचले व संस्थेतर्फे राबविल्या जाणार्‍या मोफत शिक्षणाच्या उपक्रमाचे महत्व व आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यातून त्यांना शिक्षणासठाी उत्साही असणारी ३२ मुले-मुली मिळाली. आज सोमवार १३ रोजी ही सर्व मुलं पुणे येथे निवासी शिक्षणघेण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा समारंभ संध्याकाळी ६ वाजता भारतीय जैन संघटना हॉल, भास्कर मार्केटसमोर, काबरा पेट्रोलपंपाच्या मागे जळगाव येथे संपन्न होणार आहे.

जळगाव- जिल्‘ातील गेल्या वर्षभरामध्ये १९८ गावातील आत्महत्या केलेल्या २१० शेतकर्‍यांच्या घरापर्यंत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी पोहोचले व संस्थेतर्फे राबविल्या जाणार्‍या मोफत शिक्षणाच्या उपक्रमाचे महत्व व आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यातून त्यांना शिक्षणासठाी उत्साही असणारी ३२ मुले-मुली मिळाली. आज सोमवार १३ रोजी ही सर्व मुलं पुणे येथे निवासी शिक्षणघेण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा समारंभ संध्याकाळी ६ वाजता भारतीय जैन संघटना हॉल, भास्कर मार्केटसमोर, काबरा पेट्रोलपंपाच्या मागे जळगाव येथे संपन्न होणार आहे.
मुलांना प्रोत्साहन देऊन शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलूभाऊ जैन, जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोक जैन, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी. पाटील, दि जळगाव पीपल्स को-ऑप.बँकेचे सीईओ अनिल पाटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुुलांचे मनोबल वाढवावे, प्रोत्साहन द्यावे व त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे खान्देशचे अध्यक्ष विनय पारख यांनी केले आहे.