शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

जिंतुरात निराधारांचा तर सेलूत आदिवासींचा मोर्चा

By admin | Updated: August 20, 2014 00:20 IST

जिंतूर : निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षनिय होती.

जिंतूर : निराधार, अपंग, विधवा, परितक्त्या यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांची संख्या लक्षनिय होती.सकाळी ११ वाजता निघालेला हा मोर्चा विजय भांबळे यांच्या निवासस्थानापासून तहसील कार्यालयावर पोहचला. मागील अनेक दिवसांपासून निराधारांचे प्रश्न रेंगाळलेल्या अवस्थेत आहेत. अनेक लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. शासकीय पातळीवर बैठका होत नसल्याने निराधार मानधनापासून वंचित आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाला विजय भांबळे, नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत आदींनी मार्गदर्शन केले. भांबळे यांनी दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये आपण जनतेसाठी रस्त्यावर येऊन भांडू. शेतकरी, अपंग, निराधार यांचे प्रश्न शासनदरबारी लावून धरु. प्रशासनाने मोर्चाची दखल न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी तहसीलदार राम बोरगावकर यांना निवेदन दिले. मोर्चासाठी नानासाहेब राऊत, प्रसाद बुधवंत, शरद अंभुरे, शौकत लाला, रामेश्वर जावळे, अजय चौधरी, सुनिल घुुगे, अविनाश काळे, गजानन कांगणे, रामप्रसाद भांबळे, गजानन चव्हाण, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)