शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

वडवणी तालुक्यात शून्य टक्के चारा

By admin | Updated: May 5, 2016 00:13 IST

वडवणी : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. तालुक्यातील पाण्याचे

वडवणी : तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भयावह दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. तालुक्यातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने व भूर्गभातील पाणीपातळी खालवल्याने पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. नागरिकांच्या घशाला कोरड पडत असताना जनावरांना दुष्काळी परिस्थितीचा मोठा सामना करावा लागत आहे. एप्रिल अखेर तालुक्यात शून्य टक्के चारा असल्याने ग्रामीण भागातील जनावरांचा चारा प्रश्न गंभीर बनला आहे. वडवणी तालुक्यात ६५ हजार ७६ जनावरे असून, गाय प्रवर्गात १८ हजार १८७ तर म्हैस प्रवर्गात ७ हजार ५६६, शेळ्या ११ हजार ४९३, तर मेंढ्या, घोडे, कोंबड्या, कुत्रे, डुकरे असे एकूण ७५ हजार ७५ एवढी जनावरे आहेत. तालुक्यातील दुभत्या जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे दुधव्यवसाय ही धोक्यात आहे. तालुक्यात फक्त तीन ठिकाणी जनावरांच्या छावण्या आहेत. देवळा येथे लहान ८१ तर मोठे ११५३ असे १२३४ जनावरे असून, पुसरा येथील चारा छावणीत लहान ६४ तर मोठे ७२० असे एकूण ७८४ जनावरे आहेत. वडवणी शहरातील चारा छावणीत लहान ३२ व मोठे ८४४ अशी ८७६ जनावरे आहेत. शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे हतबल झाले असून, चारा प्रश्न व पाणीटंचाईचा सामना यामुळे शेतकरी जनावरांना कवडीमोल किंमतीत विक्री काढत आहेत.तालुका कृषी अधिकारी बी. बी. बांगर म्हणाले की, तालुक्यातील चारा हा एप्रिल महिन्यात संपला असून, तालुक्यातील जनावरांना आता छावणीत चारा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. (वार्ताहर)चाराप्रश्न गंभीर : २८९४ जनावरे छावणीतवडवणी तालुक्यातील जनावरांचा चारा प्रश्न सोडविण्यासाठी ३ छावण्या उभारण्यात आल्या मात्र एकूण २५ हजार ७५३ मोठ्या जनावरांपैकी फक्त २ हजार ८९४ जनावरांचा छावणीत मुक्काम असून २२ हजार ८५९ जनावरांचा चारा प्रश्न गंभीर बनला आहे.