शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

जिल्हा परिषदेतर्फे ३.९४ कोटींचा टंचाई आराखडा शासनाला सादर

By admin | Updated: October 22, 2014 01:20 IST

औरंगाबाद : पावसाळा संपतो न संपतो तोच पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यास जाणवू लागल्या.

औरंगाबाद : पावसाळा संपतो न संपतो तोच पाणीटंचाईच्या झळा जिल्ह्यास जाणवू लागल्या. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने हा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांसाठी ३ कोटी ९४ लाख रुपये निधीची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी सांगितले की, दि. १३ आॅक्टोबर रोजी हा टंचाई आराखड्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला. जिल्ह्यात टँकरची मागणी सुरू झाली आहे. ९ आॅक्टोबरपासून पैठण तालुक्यात ९ टँकर सुरू करण्यात आले आहेत. आगामी काळात ८५ टँकरची गरज भासणार आहे. त्यामुळे ८५ टँकरच्या खर्चाच्या तरतुदीसह पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढून खोली वाढविणे, हातपंपांच्या दुरुस्तीच्या खर्चाची मागणी या प्रस्तावात करण्यात आली आहे. पैठण तालुक्यातून टँकरची मागणी वाढत असून तेथे अजून किमान ३० टँकर लागणार आहेत. याशिवाय वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड तालुक्यांत काही ठिकाणी टँकरची गरज निर्माण होणार आहे.