शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: December 30, 2014 01:19 IST

औरंगाबाद : जी मिळत होती तिला त्याने नाकारले अन् जी हवी होती तिने त्याला ठोकरले... एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे अशा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाने

औरंगाबाद : जी मिळत होती तिला त्याने नाकारले अन् जी हवी होती तिने त्याला ठोकरले... एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे अशा नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या तरुणाने राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.अजय शेषराव म्हस्के (२३, रा.जयभवानीनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, अजय हा गेल्या अनेक महिन्यांपासून एका तरुणीवर प्रेम करीत होता; परंतु ते प्रेम एकतर्फी होते. ती आज ना उद्या आपल्याला होकार देईल, या आशेवर अजय बऱ्याच महिन्यांपासून होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजयचा घरच्यांनी नात्यातील एका तरुणीसोबत विवाह ठरविला. त्यांचा धूमधडाक्यात साखरपुडाही झाला. मात्र, तीन महिन्यांपूर्वी अजयने ‘मला या मुलीशी लग्न करायचे नाही. मृत्यूपूर्वी अजयने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आढळून आली. त्यावरून त्याने एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याने ही चिठ्ठी आपल्या प्रेयसीसाठी लिहून ठेवलेली आहे. विशेष म्हणजे या प्रेयसीचा नुकताच दुसऱ्या एका तरुणासोबत साखरपुडा झाला आहे. अजयने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘प्रिय ... तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. प्रेम करतो मी तुझ्यावर, सोडून मला जाऊ नकोस...खूप स्वप्न पाहिली तुझ्यासाठी, सोडून मला कधी जाऊ नकोस... नको करूस प्रेम माझ्यावर... तिरस्कार मात्र करू नकोस... विसरली जरी प्रेम माझे, मला मात्र विसरू नकोस...!