शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

मुलींच्या जन्मदरात चिंताजनक घट

By admin | Updated: July 14, 2016 01:01 IST

अजीत चंदनशिवे , तुळजापूर तुळजापुरात दरवर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात सामाजिक संतुलनाला मोठा फटका बसू शकतो.

अजीत चंदनशिवे , तुळजापूरतुळजापुरात दरवर्षी मुलींच्या जन्मदरात घट होत असल्याचे चिंताजनक चित्र आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात सामाजिक संतुलनाला मोठा फटका बसू शकतो. नगरपालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार २०१५ साली शहरात मुलांची संख्या १ हजार ३९ तर मुलींची संख्या ८८९ एवढी असल्याचे पुढे आले आहे.जानेवारी ते जून २०१६ ते या कालावधीत जानेवारी- पुरुष ८०, महिला ७५, फेब्रुवारी- पुरुष ८१, महिला ५८, मार्च- पुरुष ७७, महिला ७८, एप्रिल- पुरुष ७२, महिला- ८२, मे- पुरुष ८६, महिला ६७, जून- पुरुष ७१, महिला ५९ असे पुरुष एकूण ४६८ तर महिला ४१९ अशी जन्मसंख्या आहे. बेटी बचाव, देश बचाव, मुलींच्या जन्माचे स्वागत करा, अशी जनजागृती होत असली तरी तुळजापुरात स्त्री-पुरुष जन्मदराची ही परिस्थिती पाहता भविष्यात ही बाब चिंताजनक असल्याचे येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले. मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी मानसिकता बदलली पाहिजे. महिलांसाठी विविध योजना शासनाने निर्माण केल्या आहेत. मुलांबरोबरच मुलींकडे लक्ष दिल्यास सामाजिक संतुलन कायम राखण्यास मदत होईल असे मतही डॉ. चाकुरकर यांनी व्यक्त केले.लोकांनी मुलींच्या जन्माविषयी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तसेच सोनोग्राफी केंद्रात जर गर्भलिंग निदान होत असल्याची शंका अथवा माहिती असेल तर ‘आमची मुलगी डॉट कॉम’ या वेबसाईटवर तक्रार नोंदवू शकता. मुलींचे साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. परंतु मुलींच्या जन्माचे स्वागत अत्यल्प प्रमाणात केले जात आहे.हुंडा पध्दत मोडीत काढा ४आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले कुटुंबही आपल्या मुलीला नोकरदार चांगल्या कुटुुंबातील मुलगा मिळावा यासाठी लाखो रुपये हुंडा, सोने, चांदी देण्यासाठी तयार होतो. अशा प्रकारामुळेच मुली नकोत असा अनेकांना वाटते. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. यासाठी हुंडा पध्दत मोडीत काढायला पाहिजे. तुळजापूरकरांनी आता यासाठी पुढाकार घ्यायला हवा.