शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे अद्याप अर्धवटच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:44 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत वीस गावांसाठी मंजूर पाणीपुरवठा योजनांपैकी केवळ सहाच गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित १२ गावांमधील कामे निर्धारित मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाहीत.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत वीस गावांसाठी मंजूर पाणीपुरवठा योजनांपैकी केवळ सहाच गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित १२ गावांमधील कामे निर्धारित मुदत उलटूनही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाचा हारताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे या कामांवर आतापर्यंत ४ कोटी १५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.ग्रामीण भागात नागरिकांना मूलबल व स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून २०१३ पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनेची कामे मंजूर झाली आहेत. या कामांवर १२ कोटी ९६ लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. पैकी काही गावांमधील कामे २०१४ मध्ये सुरू झालेली असताना तीन वर्षे उलटूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या गावांमधील पाण्याची समस्या अद्याप कायम आहे. केवळ सहा गावांमधील पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली असून, या कामांवर अद्याप चार कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. अपूर्ण असलेली कामे आता वर्ष २०१६-१८ च्या कृती आराखड्यामध्ये घेण्यात आली आहेत. अपूर्ण कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.