शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मराठवाड्यात २०४ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू

By admin | Updated: March 6, 2015 00:33 IST

औरंगाबाद : जलयुक्तशिवार अभियानांतर्गत राज्य सरकारने मराठवाड्याला ६४ यंत्रे उपलब्ध करून दिली असून, त्याद्वारे तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे.

औरंगाबाद : जलयुक्तशिवार अभियानांतर्गत राज्य सरकारने मराठवाड्याला ६४ यंत्रे उपलब्ध करून दिली असून, त्याद्वारे तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे. सध्या विभागात एकूण २०४ ठिकाणी तलावांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५७ ठिकाणी गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करून भूजल पातळी तसेच प्रकल्पांची सिंचन क्षमता वाढविली जाणारआहे. त्याचाच भाग म्हणून सरकारने मराठवाड्यातील रिकाम्या तलावांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी जलसंपदाकडील यंत्रे प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात आली असून, त्याद्वारे गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झालीआहे. औरंगाबाद जिल्ह्यात १२, जालना जिल्ह्यात ७, बीड जिल्ह्यात ६, परभणी जिल्ह्यात ५७, हिंगोली जिल्ह्यात ७, नांदेड जिल्ह्यात ५१, लातूर जिल्ह्यात ४६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १८ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे.