शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मराठवाड्यात २०४ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू

By admin | Updated: March 6, 2015 00:33 IST

औरंगाबाद : जलयुक्तशिवार अभियानांतर्गत राज्य सरकारने मराठवाड्याला ६४ यंत्रे उपलब्ध करून दिली असून, त्याद्वारे तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे.

औरंगाबाद : जलयुक्तशिवार अभियानांतर्गत राज्य सरकारने मराठवाड्याला ६४ यंत्रे उपलब्ध करून दिली असून, त्याद्वारे तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे. सध्या विभागात एकूण २०४ ठिकाणी तलावांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५७ ठिकाणी गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करून भूजल पातळी तसेच प्रकल्पांची सिंचन क्षमता वाढविली जाणारआहे. त्याचाच भाग म्हणून सरकारने मराठवाड्यातील रिकाम्या तलावांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी जलसंपदाकडील यंत्रे प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात आली असून, त्याद्वारे गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झालीआहे. औरंगाबाद जिल्ह्यात १२, जालना जिल्ह्यात ७, बीड जिल्ह्यात ६, परभणी जिल्ह्यात ५७, हिंगोली जिल्ह्यात ७, नांदेड जिल्ह्यात ५१, लातूर जिल्ह्यात ४६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १८ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे.