शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भोकरदनमध्ये वीस ग्रामपचायतींमध्ये महिलाराज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:31 IST

३२ पैकी भाजपाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला असून, या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना धोबीपछाड देऊन नवख्या उमेदवारांना विजयी केले आहे. २० ग्रामपंचायतींवर महिलाराज आले.

भोकरदन : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी येथील नगरपरिषद कार्यालयात मतमोजणी झाली. ३२ पैकी भाजपाने २५ ग्रामपंचायतींवर दावा केला असून, या निवडणुकीत मतदारांनी मातब्बरांना धोबीपछाड देऊन नवख्या उमेदवारांना विजयी केले आहे. २० ग्रामपंचायतींवर महिलाराज आले.तीन ग्रामपचंयतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे २९ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. सोमवारी सकाळी १० वाजता नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर करण्यात आले.निवडणुकीत प्रतिष्ठेच्या असलेल्या राजूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने एकतर्फी विजय मिळविला तर सावंगी अवघडराव ही भाजपाच्या ताब्यातील ग्रामपचयंत राष्ट्रवादी व शिवसेनेने ताब्यात घेतली आहे़ गोकुळ ग्रामपचंयतीमध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विद्यमान सरपंच समाधान शेरकर यांनी स्वप्नील शेळके यांचा केवळ ५ मताने पराभव केला. त्यानंतर फेरमतमोजणी करण्यात आली. यात शेरकर विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.विजयी सरंपच :जवखेडा खुर्द- यंशवत बनसोडे (बिनविरोध)गव्हाण संगमेश्वर - विशाल ढवळे (बिनविरोध) ,मनापूर- कासाबाई लक्ष्मण दळवी (बिनविरोध)जवखेडा बु- इंदबाई कुंडलिक पवार,कठोरा जैनपूर-सुरजाबाई बिसन जाधव,राजूर- भाऊसाहेब भुंजग,चोºहाळा-मासनपूर- कमल संतोष लोखंडे,वडशेद- श्रीरंग भवर,निंबोळा- दिलीप लंबे,ताडकळस- सुरमाबाई शंकर जाधव,पिंपरी- कांताबाई विष्णू आंभोरे,करजगाव- मनोहर कानडे,वरूडु बु- कौशल्याबाई सिरसाठ,गोकुळ- समाधान शेरकर,वालसा- डावरगाव -समाधान वाघ,पद्यमावती- रमेश तराळ,एकेफळ- वर्षा शिवाजी गव्हाड,तपोवन- छायाबाई रामलाल चव्हाण,खामखेडा- मंगलाबाई गजानन नागवे,पळसखेडा- दाभाडी परमेश्वर खरात,भिवपूर- सरला खंडु जाधव,कोठाकोळी- आंबादास बावस्कर,देहेड- भारती तान्हाजी बावस्कर,नांजा- भागुबाई चंद्रकांत मोरेसांवगी अवघडराव- रबियाबी करीम,रेलगाव- सुमनबाई यादवराव मिसाळ,शेलूद- तडवी आशा इसाक,पिंपळगाव बारव- कैलास सखाराम जाधव,लतिफपूर- शेख अरशियाबी रबीब,मोहळाई- सांडू मारोती पालकर,वालसा खालसा- संजय लक्ष्मण जाधव (शिवसेना) दिपाली बप्पासाहेब उदरभरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.राजूरच्या सरपंचपदी भाऊसाहेब भुजंग विजयीराजूर : राजूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी भाजपाचे भाऊसाहेब भुजंग यांनी एकतर्फी विजय मिळवला. भाजपने अकरा सदस्यपदांच्या जागा मिळवल्या तर शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले तर राष्टÑवादीला एकही जागा मिळवता आली नाही. राजूर ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी सहा उमेदवार उभे होते. भाजपा, राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेत तिरंगी लढत झाली. यामधे भाजपाचे भाऊसाहेब भुजंग यांनी एकतर्फी विजय मिळवला. राष्टÑवादी काँग्रेसचे सांडू पुंगळे दुस-या तर शिवसेनेचे विनायकराव पुंगळे तिस-या क्रमांकावर राहीले. सदस्य पदी राहुल दरक, रामेश्वर सोनवणे, ताईबाई दादाराव मगरे, शेख मुसा शेख रहेमान, सुशिलाबाई भुजंग, चंद्रकलाबाई कृष्णा जाधव, संगिता आप्पासाहेब पुंगळे, अनिता निवृत्ती पुंगळे, रामबाई शिवाजी जगताप, विष्णु राज्यकर, लहानूबाई बबन मगरे, विनोद डवले, जीजाबाई त्रिंंबक मगरे यांनी विजय मिळवला.